पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांची तळं क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केली. या प्रकरणावर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले की, पिक्चर अभी बाकी है.
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि बीएसएफचे महासंचालक यांच्याशी सतत संपर्कात आहेत.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातल्या 9 शहरांमधल्या 21 दहशतवादी केंद्रांवर “पीन पॉईंटेड प्रिसिजन स्ट्राईक” केले.
भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत ७० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या वॉटर स्ट्राइकचा परिणाम दिसून येत आहे. भारताने बगलीहार धरणातून चिनाब नदीचे पाणी थांबवले आहे. यानंतर, सोमवारी पाकिस्तानातील सियालकोटमध्ये चिनाब नदीची पाण्याची पातळी १५ फूटांपर्यंत घसरली. ही पातळी रविवारपेक्षा ७ फूट कमी आहे.
केंद्र सरकारने ३० एप्रिल रोजी जातीय जनगणना करण्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातीय जनगणनेची मागणी पुन्हा मांडली.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बदला घेताना राबविलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये मौलाना मसूद अजहर याचे एक-दोन नव्हे तर तब्बल 14 नातेवाईक मारले गेले
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात दहशतवादी ठिकाणांवर खूप मोठा हल्ला केला.
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवलाच. मंगळवार-बुधवार रात्री 1.44 वाजता पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले.
रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी देशभरातील रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले.
देशात जातीवर आधारित आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे झाले आहे, या डब्यात चढणाऱ्या लोकांना इतरांनी आत यावे असे वाटत नाहीत.
मंगळवारी भारत मंडपम येथे झालेल्या एबीपी न्यूज समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आपल्या नद्यांचे पाणी हा अनेक दशकांपासून वादाचा मुद्दा आहे. आमच्या सरकारने नद्या जोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आजकाल माध्यमांमध्ये पाण्याबद्दल खूप चर्चा होत आहे.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने बुधवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (PoJK) मधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत, बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे हवाई हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये 30 लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले.
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हल्ले करण्यात आले.
चार इमारतींमध्ये प्रत्येकी 80 निवासस्थाने उभारली जाणार विशेष प्रतिनिधी आहिल्यानगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयामध्ये 102 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. […]
नाशिक : पहलगाम मधल्या जदहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी भारताने फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदिन आणि लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अखेर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जबरदस्त बदला घेतलाच. Operation sindoor ही मोहीम राबवून पाकिस्तानच्या बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद मध्ये तुफानी मिसाईल […]
वांशिक हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या मणिपूरमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. याअंतर्गत, राज्यात १३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, ज्यात पर्यटन संचालक पूजा एलंगबम आणि थौबल डीसी ए सुभाष सिंह यांचा समावेश आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे एक भीषण अपघात घडला. येथे एक बस अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.
गुजरात राज्यातील बहुतेक भागात मेघगर्जनेसह आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे राज्यात १४ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, १६ जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पुढील ३ दिवसांत राज्याच्या ७५ टक्क्यांहून अधिक भागात व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेल्या सक्त सूचनेनुसार उद्या 7 मे 2025 रोजी नागरी संरक्षणाचे Mock drill होणार आहे. […]
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते पी व्यंकट सत्यनारायण यांनी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला. निवडणूक अधिकारी आर वनिता राणी यांनी सांगितले की, दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु त्यापैकी फक्त एकच निकष पूर्ण करत होता. त्यानंतर सत्यनारायण यांना विजेता घोषित करण्यात आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App