सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबाबत विधान केले आहे. ते म्हणाले की, कॉलेजियम व्यवस्थेवर टीका केली जाऊ शकते, परंतु कोणत्याही व्यवस्थेत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाऊ नये. न्यायाधीशांनी कोणत्याही बाह्य दबावापासून मुक्त राहिले पाहिजे.
संपूर्ण जगाला माहिती आहे की पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. पाकिस्तान सदैव जगातील बलाढ्य देशांकडे मदतीची याचना करताना दिसतो. कधी पैशासाठी, कधी संसाधनांसाठी आणि कधी अन्न आणि पाण्यासाठी, पाकिस्तान जगाकडे हात पुढे करण्यास मागेपुढे पाहत नाही.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचे बुधवारी सकाळी ६ वाजता बांगलादेशी नागरिकांनी अपहरण केले. फ्लॅग मिटींगनंतर बांगलादेशने चार तासांनंतर जवानाला परत पाठवले.
ओआयसीच्या सदस्य देशांमध्ये पाकिस्तानचा खोटारडेपण उघड झाला. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘मिशन पाक एक्सपोज’ अंतर्गत सर्वपक्षीय खासदारांचे एक पथक परदेश दौऱ्यावर पाठवले होते.
इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला
ऑपरेशन सिंदूरवरील राजकीय विरोध विसरून आयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि शशी थरूर यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांनी परदेशात भारताची बाजू जोरदारपणे मांडली आहे, परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी या युद्धाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आत्मसमर्पण म्हणत आहेत. ओवेसी मंगळवारीच भारतात परतले आणि मायदेशी परतताच त्यांनी राहुल गांधींच्या विधानापासून स्वतःला दूर केले.
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचे लग्न बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी झाले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंधूंचा विजय साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर जमलेल्या क्रिकेट प्रेमींमध्ये चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये 11 बळी गेले.
पंतप्रधान मोदींसाठी सरेंडर हा शब्द वापरल्याबद्दल राहुल गांधींवर टीका होत आहे. भाजपने म्हटले आहे की, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची अशी भाषा देशाचा आणि सैन्याचा अपमान आहे.
जगाच्या इतिहासात कुणी केला नाही, असला फैसला बांगलादेशाने केला. बांगलादेशाचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ राज्यकर्ता मुघलांच्या परंपरेला जागला. त्याच्या राजवटीत बांगलादेशाने आपला “बापच” बदलून टाकला.
आयपीएल २०२५ मधील विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिथे प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये जारी केला जाऊ शकतो. पीएम किसान योजनेअंतर्गत, दर चार महिन्यांनी २०००-२००० रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जातो.
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी नवी दिल्लीत ही माहिती दिली. रिजिजू म्हणाले की, हे अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी युक्रेन आणि इराणच्या मुद्द्यावर ७५ मिनिटे फोनवरून चर्चा केली. ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.
Mujibur Rahman is no longer the Father of the Nation of Bangladesh; The definition of freedom fighter has also changed
ज्येष्ठ अभिनेते कमल हसन सध्या त्यांच्या ‘ठग लाइफ’ या आगामी सिनेमाच्या प्रमाेशनवेळी केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. फिल्मच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी केलेल्या एका विधानामुळे कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कमल हसन यांनी म्हटले होते की, “कन्नड भाषेचा उगम तामिळ भाषेतून झाला आहे.” त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकात संतापाची लाट उसळली असून, हा वाद थेट न्यायालयात पोहचला आहे
पाकिस्तानने मोठ्या संख्येने सब्स्क्रायबर्स असलेल्या यूट्यूबरना हेरगिरीसाठी वापरले असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.पंजाब पोलिसांनी एक मोठं हेरगिरीचे जाळे (espionage network) उघडकीस आणले असून, या जाळ्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट झालं आहे.
मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत, २०२७ सालापासून देशभरात जनगणना राबवण्याची घोषणा केली आहे. यंदा पहिल्यांदाच जातनिहाय गणना अधिकृत जनगणनेचा भाग असणार असून, ही जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून व दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या हवामानदृष्ट्या कठीण भागांत ही प्रक्रिया इतर भागांपेक्षा लवकर म्हणजे ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
केंद्रीयमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केले. आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजयानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली.
पहिल्यांदा आयपीएल विजेता ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चा उत्सव बुधवारी मोठ्या अपघातात बदलला.
अभिनेता कमल हसन यांनी कन्नड भाषेवरील केलेल्या टिप्पणीवरील वाद अद्याप संपलेला नाही. एकीकडे त्यांनी या वादावर माफी मागण्यास नकार दिला आहे, तर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे तामिळ भाषेसाठी खूप काही सांगायचे आहे, परंतु ते आता ते बोलणार नाहीत.
खासदार चंद्रशेखर आझाद आधारित महिलांच्या इज्जतीशी खेळला. तो दलित आंदोलनाला कलंक आहे. त्याचा शेवट वाईट झाल्याशिवाय राहणार नाही
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीयमंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीवर एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करताना सरकारने सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना दोनदा दुर्लक्षित केले, त्यावेळी न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय सरकारचा होता.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ‘पोस्ट’मध्ये नड्डा म्हणाले, ‘राहुल गांधी, तुम्ही शरणागती पत्करली असेल, तुमच्या पक्षाने ते केले असेल, तुमच्या नेत्यांनी शरणागती पत्करली असेल कारण तुमचा इतिहास असाच आहे, पण भारत कधीही शरणागती पत्करत नाही. शरणागती तुमच्या काँग्रेस पक्षाच्या शब्दकोशात आहे, ती तुमच्या डीएनएमध्ये आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App