छत्तीसगडमधील दंतेवाडा-बिजापूर-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ५० हून अधिक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. ३ मृतदेहांसह इन्सास रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, सुमारे ५०० जवानांनी कोर क्षेत्रात प्रवेश केला आहे. सकाळी ८ वाजल्यापासून गोळीबार सुरू आहे.
देशातला बुलडोझर न्याय बंद व्हायला पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने जरूर सांगितले, पण ज्याला जी भाषा समजते, त्याच भाषेत त्याला समजावले पाहिजे
राहुल गांधींसारखे “नमुने” भारतीय राजकारणात राहिले पाहिजेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सत्तेचा मार्ग सोपा होतो
‘अल्पवयीन मुलीचे स्तन पकडून तिच्या पायजम्याची नाडी ओढणे हा बलात्कार नाही…’ या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली.
१ मे पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एक अधिसूचना जारी करून इंटरचेंज फीमध्ये वाढ जाहीर केली आहे.
वित्त विधेयक आज म्हणजेच २५ मार्च रोजी लोकसभेने ३५ सुधारणांसह मंजूर केले. यामध्ये ऑनलाइन जाहिरातींवरील ६% डिजिटल कर रद्द करणे यासारख्या सुधारणांचा समावेश आहे.
आरोपी प्रशांत कोरटकर यांने त्याच्या मोबाईल मधील डाटा डिलीट केला आहे. असे त्याने का केले? तसेच हा आरोपी एक महिना फरार होता. या काळात त्याला कोणी मदत केली? याचा देखील तपास करणे गरजेचे असल्याचा दावा सरकारी वकील यांनी न्यायालयात केला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, संपूर्ण जगाने एक गोष्ट निःसंशयपणे स्वीकारली आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यावरण संरक्षणात संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहेत.
दिल्लीतील महिलांसाठी मंगळवारचा दिवस खूप खास होता. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी विधानसभेत १ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूर झाले आहे. आता ते राज्यसभेत मंजूर करण्याची तयारी सुरू आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. के. स्टालिन यांनी सीमांकन अर्थात delimitation च्या मुद्द्यावरून अकांड तांडव करत छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांच्या बैठकीचा फार्स केला.
केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि भाजपवर कायमच विरोधकांचा मुस्लिम द्वेषाचा आरोप होत असताना भाजपने मात्र थेट मुस्लिम समाजाशी संपर्क वाढवायचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीमधील भाजप सरकारने मंगळवारी विधानसभेत आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. भाजप सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठी वाढ केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठ्या घोषणा केल्या.
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. मंगळवारी भारताने म्हटले की पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या भागांवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. त्यांनी लवकरच हा परिसर रिकामा करायला हवा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सुधारणांवरील चर्चेत पाकिस्तानने वारंवार जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख केला आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला
कर्नाटकातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने सोमवारी सत्ताधारी काँग्रेसला इशारा दिला की जर त्यांच्या १८ आमदारांचे निलंबन मागे घेतले नाही
काँग्रेस प्रणित INDI आघाडीने जॉर्ज सोरोसचा परदेशी पैसा लोकसभा निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी वापरला.
१९८७ बॅचचे आयएएस अजय सेठ हे अर्थ मंत्रालयाचे नवे वित्त सचिव असतील. अजय हे माजी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची जागा घेतील. कार्मिक मंत्रालयाने सोमवारी अजय सेठ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विकृत विनोद खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामरा याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून माफी नाही मागणार अशी मस्ती केली
पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाने सोमवारी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिले आहे. पत्रात, पंतप्रधान मोदींना झिरो मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) धोरणाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि रुपे डेबिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर व्यापाऱ्यांकडून व्यापारी शुल्क आकारू नये या परिषदेच्या बाजूने आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता मंगळवारी सकाळी ११ वाजता दिल्ली विधानसभेत त्याचा पहिले अर्थसंकल्प सादर करतील.
सरकारने खासदारांच्या पगारात २४% वाढ केली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी याबाबतची अधिसूचना जारी केली. यानुसार, सध्याच्या खासदारांना आता दरमहा १.२४ लाख रुपये वेतन मिळेल. पूर्वी त्यांना दरमहा १ लाख रुपये मिळत होते.
कर्नाटकात मुस्लिमांना सार्वजनिक कंत्राटात ४% आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सोमवारी राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. भाजप खासदारांनी हा मुद्दा उचलत काँग्रेसवर घटना बदलण्याचा आरोप केला. संसदीयकार्य मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जे घटनात्मक पदावर आहे, त्यांनी सांगितले की, पक्ष घटना बदलून मुस्लिमांना आरक्षण देईल. हे कुणी सामान्य माणसाने म्हटले असते तर आम्ही गांभीर्याने घेतले नसते.
कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेस्टर्न कोल इंडियाचा कोळसा वापरावा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
सीबीआयने एनएचएआयच्या जीएमला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. जेव्हा सीबीआयने त्याला पकडले तेव्हा तो १५ लाख रुपयांची लाच घेत होता. सीबीआयने जीएमसह आणखी ३ जणांना अटक केली आहे. जीएमचे नाव रामप्रीत पासवान असल्याचे सांगितले जात आहे, तो सध्या पाटणा प्रादेशिक कार्यालयात रूजू आहे. त्याच वेळी, NHI ने त्याच्या घरावरही छापा टाकला, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
सर्व समस्या संवैधानिक पद्धतीने सोडवता येतात, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई यांनी रविवारी सांगितले. जेव्हा संवाद असतो, तेव्हा उपाय सहज सापडतात.न्यायमूर्ती गवई म्हणाले, ‘मणिपूरमधील लोक वांशिक संघर्षामुळे खूप त्रस्त आहेत. सर्वांनाच शांतता प्रस्थापित करायची आहे. सध्याची स्थिती कायम ठेवण्यात कोणालाही रस नाही.”
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App