भारत माझा देश

Kangana Ranaut

Kangana Ranaut : तरुणांना राष्ट्रपतींचे नाव सांगता न आल्याने कंगना रनोट संतापल्या; युद्ध नव्हे टोळांसारखा मेंदू असलेली पिढी नक्कीच नाश करेल!

अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर मुलाखतीदरम्यान काही तरुणांना भारताच्या राष्ट्रपतींचे नाव विचारण्यात आले. पण ते त्याचे योग्य उत्तर देऊ शकले नाही. आता अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतने या व्हिडिओवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. या सामान्य प्रश्नाचे उत्तर देऊ न शकणाऱ्या तरुणांवर कंगनाने जोरदार टीका केली आहे.

Air Marshal

Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कराने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. लष्कराकडून DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई, नौदलाकडून व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि हवाई दलाकडून एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी पुन्हा ३२ मिनिटे ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल माहिती दिली.

Pakistani Army Chief

Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर म्हणाले की, भारतीय सैन्याला योग्य उत्तर देण्याचे देशाला दिलेले वचन त्यांनी पूर्ण केले आहे.

PM Modi

PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही

पाकिस्तानसोबत युद्धबंदी झाल्यानंतर ५१ तासांनी, पंतप्रधान मोदींनी सोमवारी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केले. आपल्या २२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, युद्धबंदी, दहशतवाद, सिंधू पाणी करार आणि पीओके यावर भाष्य केले.

Amit Shah

Amit Shah : पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताच्या शत्रूंसाठी मर्यादा निश्चित केली – अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताच्या शत्रूंसाठी मर्यादा निश्चित केली आहे. आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवादाचा नाश केला. आपल्या सशस्त्र दलांनी आपल्या पराक्रमाने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे आणि दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा एक नवीन आदर्श स्थापित केला आहे.

IPL 2025

IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार

बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. पुढील सामने १७ मे पासून सुरू होतील. आता आयपीएलचे सामने ६ ठिकाणी खेळवले जातील. त्याच वेळी, आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ थांबवण्यात आले होते, परंतु आता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आहे, त्यामुळे सामने पुन्हा खेळवले जातील.

Jammu and Kashmir

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या सलग तिसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये ड्रोन दिसले. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील सांबा, पंजाबमधील जालंधर, पठाणकोट आणि राजस्थानमधील बाडमेर येथे ड्रोन दिसले.

PM Modi's speech

PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!, अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पाकिस्तान आणि जागतिक समुदायाला गंभीर इशारा दिला. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर पहिल्यांदाच केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी between the lines वाचण्यासारखे काही शिल्लकच ठेवले नाही. जे काही बोलायचे ते थेट

PM Modi

Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापाराचे हत्यार दाखवून मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध थांबविले, असा आज दावा केला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे नाव न घेता तो दावा फेटाळून लावला. Trade आणि terrorism एकत्र चालणार नाहीत अशा स्पष्ट शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले.

Virat Kohli

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून, कोहलीने त्याच्या कसोटी निवृत्तीबद्दल बीसीसीआयला माहिती दिल्याच्या बातम्या सतत येत होत्या. पण आता कोहलीने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून निरोप घेतला आहे.

Virat Kohli

Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून, कोहलीने त्याच्या कसोटी निवृत्तीबद्दल बीसीसीआयला माहिती दिल्याच्या बातम्या सतत येत होत्या. पण आता कोहलीने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून निरोप घेतला आहे.

Masood Azhar

Masood Azhar : युद्धबंदीचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार सैन्यदलास देण्यात आले आहेत.

ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या आणखी एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद जमील हमजा आहे, जो मोहम्मद अझहरचा पुतण्या होता. बहावलपूर दहशतवादी छावणीवर सैन्याने हल्ला केला तेव्हा हमजा मारला गेला.

व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत आणि पाकिस्तान मधले अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते

EOS-09 satellite

EOS-09 satellite : भारतीय सैन्याला मोठी ताकद मिळणार, इस्रो EOS-09 उपग्रह प्रक्षेपित करणार

भारतीय सैन्याला लवकरच आणखी एक मोठी ताकद मिळणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुढील महिन्यात १८ जून रोजी EOS-०९ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहाला RISAT-1B असेही म्हणतात.

भय बिनु होइ न प्रीति, लष्करी पत्रकार परिषदेत शिवतांडव’पासून ‘रामचरितमानस’चे दाखले देत पाकिस्तानला इशारा

भय बिनु होइ न प्रीति.. रामचरितमानस मधील ही चौपाई म्हणजे एक संदेश. प्रेम हवे असेल तर भीती आवश्यक आहे. जो नम्रतेला प्रतिसाद देत नाही, त्याला ताकद दाखवावीच लागते, असे सांगत एअर मार्शल ए. के. भारती यांनी पाकिस्तानला इशाराच दिला.

airports

airports : देशातील ३२ विमानतळ नागरी उड्डाणांसाठी पुन्हा सुरू

भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये बऱ्याच काळापासून तणाव आहे. आता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. असे असूनही, सुरक्षा दल पूर्ण सतर्कतेने तैनात आहेत. तथापि, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर अनेक विमानतळे उघडण्यात आली आहेत. देशातील ३२ विमानतळ नागरी उड्डाणांसाठी खुले करण्यात आले आहेत.

Indian Armys

Indian Army : भारतीय लष्कराचा पाकिस्तानला कडक संदेश – “आम्हाला हवा तेव्हा, हवा तिथे हल्ला करू शकतो”

भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमधील अपेक्षित चर्चेपूर्वी तिन्ही भारतीय सशस्त्र दलांनी संयुक्तपणे पत्रकारांना संबोधित केले. ही पत्रकार परिषद एअर मार्शल ए.के. भारती, लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद आणि मेजर जनरल एस.एस. शारदा यांनी घेतली. यादरम्यान, लष्कराने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की, आम्ही जेव्हा हवा तेव्हा आणि जिथे पाहिजे तिथे हल्ला करू शकतो.

Operation Sindoor

Operation sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या संबोधनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष!!

भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे देशासमोर येणार आहेत. आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. पण मोदींच्या या भाषणाची सगळ्यात जगात उत्सुकता लागून राहिली आहे.

Jaipur; Police

Jaipur Police : जयपूरमध्ये महामार्गावर एका पिकअपमध्ये 2075 किलो स्फोटके सापडली; पोलिसांनी वाहन जप्त केले; तपास सुरू

जयपूर-भरतपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपमध्ये पोलिसांना २०७५ किलो स्फोटके आढळली. पोलिसांनी गाडी जप्त केली. पोलिसांनी जप्त केलेल्या स्फोटकांची माहिती पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना (PESO) ला दिली आहे. आता PESO टीम नमुने घेईल. यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Vikram Misri

Vikram Misri : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक्स अकाउंट प्रायव्हेट केले; युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर ट्रोलिंग सुरू झाले

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान जगासमोर भारताची बाजू मांडणारे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी त्यांचे एक्स अकाउंट खासगी केले आहे. याचा अर्थ असा की केवळ सत्यापित वापरकर्तेच त्यांचे खाते पाहू शकतात किंवा त्यांच्या पोस्टवर टिप्पणी देऊ शकतात.

Air Marshal AK Bharti

Operation sindoor : सुरुवातीला 7, नंतर 11 आणि आज 14, ठोकले कराची ते इस्लामाबाद; भारताने टप्प्याटप्प्याने उलगडली हवाई हल्ल्यांची मालिका!!

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतावर प्रत्यक्ष हल्ल्यांपेक्षा फेक न्यूजचे हल्ले जास्त केले. पण या पार्श्वभूमीवर भारताने अतिशय उत्तम strategy अंमलात आणून पाकिस्तान वरले हल्ले टप्प्याटप्प्याने उलगडले. त्यासाठी सॅटॅलाइट इमेजेस फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ यांचे स्पष्ट पुरावे सगळ्यात जगासमोर आणले.

Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दलाने इस्लामाबाद आणि रावळपिंडी नजीक नूर खान हवाई तळावर अचूक हल्ला करून मारा केल्यानंतर “अचानक” भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली.

India-Pak

India-Pak : भारत-पाक तणावादरम्यान परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी; मे महिन्यात आतापर्यंत ₹14,167 कोटींची गुंतवणूक

मे महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १४,१६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारत-पाकिस्तान तणाव असूनही, एफआयआय भारतीय बाजारात सतत खरेदी करत आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला, २०२५ मध्ये परदेशी गुंतवणूकदार पहिल्यांदाच ४,२२३ कोटी रुपयांच्या खरेदीसह निव्वळ खरेदीदार बनले.

Pakistan earthquake

Pakistan earthquake : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात आधीच रेडिएशनची भीती, त्यात दोन दिवसांनंतर आज तिसऱ्या भूकंपाचा धक्का!!

भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान इस्लामाबाद नजीक नूर खान एअर बेस जवळ पाकिस्तानच्या atomic installations ला धक्का लावला. त्याच्या आसपासच शनिवारी पाकिस्तान मध्ये दोन भूकंप झाले. रिश्टर स्केलवर त्यांचे मापन 4.00 आणि 5.7 एवढे नोंदविले गेले. आज दुपारी 1.43 वाजता पाकिस्तानला तिसरा भूकंपाचा धक्का बसला. तो रिश्टर स्केलवर 4.3 एवढा नोंदविला गेला.

Rajnath Singh

Rajnath Singh : राजनाथ म्हणाले- रावळपिंडीपर्यंत ब्राह्मोसचा आवाज गेला; ते आपल्या सैन्याच्या ताकदीचे प्रतीक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनऊमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र युनिटचे ऑनलाइन उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटले की, आता दहशतवादी सीमेपलीकडेही सुरक्षित नाहीत. आम्ही हे जगाला दाखवून दिले आहे. यावेळी आवाज रावळपिंडीपर्यंत ऐकू गेला.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात