भारत माझा देश

PM Modi's visit to Manipur

PM Modi’s visit to Manipur : पंतप्रधान मोदी यांचा मणिपूर दौरा; काय म्हणाले पंतप्रधान ?

विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : PM Modi’s visit to Manipur :  मागील दोन वर्षापासून हिंसाचाराच्या छायेत असणाऱ्या मणिपूरला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट […]

Kangana Ranaut

Kangana Ranaut : कंगनाला दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; महिला शेतकऱ्याला 100 रुपयांत आंदोलन करणारी म्हटले होते

हिमाचलमधील मंडी येथील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या टिप्पण्यांवरून दाखल करण्यात आलेला मानहानीचा खटला रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

VoteChori

VoteChori : वोटचोरी वरून नक्षलवाद्यांचा काँग्रेसच्या सुरात सूर !

विशेष प्रतिनिधी मुंबई : VoteChori :  वोटचोरीच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने काढलेल्या पत्रकात काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपाला पाठिंबा दिला आहे. या […]

Supreme Court

Supreme Court : राजकीय पक्षांमध्ये वाढत्या भ्रष्टाचार-मनी लाँडरिंगबाबत सुप्रीम कोर्टात याचिका; कोर्टाने EC आणि केंद्र सरकारला पाठवली नोटीस

राजकीय पक्षांमध्ये वाढत्या भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली. न्यायालयाने राजकीय पक्षांच्या कामकाजावर कठोर नियम बनवण्याबाबत उत्तर मागितले आहे.

नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पहिल्याच दिवशी ठरल्या वेगळ्या; बांगलादेशाच्या हंगामी प्रमुखासारख्या सत्तेच्या खुर्चीला नाही चिकटून राहिल्या!!

नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पहिल्याच दिवशी ठरल्या वेगळ्या; बांगलादेशाच्या हंगामी प्रमुखासारख्या सत्तेच्या खुर्चीला नाही चिकटून राहिल्या!!, नेपाळमध्ये शपथविधीच्याच दिवशी घडले.

Union Minister Bittu

Union Minister Bittu : केंद्रीय मंत्री बिट्टू यांनी CM मान यांचे डिबेटचे चॅलेंज स्वीकारले; म्हणाले- शिवीगाळ केली नाही, प्रश्नांची उत्तरे द्या

आज पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पूर मदत निधीबाबत विधान करताना म्हटले आहे की, राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू, सुनील जाखड यांच्यासह काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांना शिवीगाळ केली. मुख्यमंत्री मान यांनी सर्व नेत्यांना पंजाबच्या मुद्द्यांवर कधीही त्यांच्याशी चर्चा करण्याचे आव्हान दिले.

Disha Patani

Disha Patani : अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार; गोदरा-ब्रार गँगने घेतली जबाबदारी

उत्तर प्रदेशातील बरेली येथे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी एकापाठोपाठ दोन राउंड फायर केले. त्यानंतर ते पळून गेले.

Supreme Court

Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- पूर्ण देशाला स्वच्छ हवेचा अधिकार; फक्त दिल्ली-NCRमध्येच का, देशभरात फटाक्यांवर बंदी घाला

गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयात दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश बीआर गवई म्हणाले की, जर दिल्ली-एनसीआरमधील शहरांना स्वच्छ हवा मिळवण्याचा अधिकार आहे, तर इतर शहरांतील लोकांना तो अधिकार का नाही?

Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचा ११३ वेळा भंग! सीआरपीएफकडून खर्गेंना इशारा, ‘यलो बुक’चे पालन करावेच लागेल

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२० पासून आजपर्यंत तब्बल ११३ वेळा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सीआरपीएफने धक्कादायकपणे उघड केले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून राहुल गांधींना ‘यलो बुक’ प्रोटोकॉल पाळण्याची सक्त ताकीद दिली आहे.

Manipur

Manipur : PM मोदींच्या मणिपूर दौऱ्याच्या दोन दिवस आधी हिंसाचार; हल्लेखोरांनी पोस्टर आणि बॅनर फाडले

पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्याच्या दोन दिवस आधी, राज्यात पुन्हा हिंसाचार उफाळला. गुरुवारी रात्री उशिरा, चुराचांदपूरमध्ये हल्लेखोरांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करणारे पोस्टर्स आणि बॅनर फाडले, बॅरिकेड्स पाडले आणि त्यांना आग लावली.

Himanta Biswa Sarma

काँग्रेसच्या लोकसभेतल्या उपनेत्याचे पाकिस्तान कनेक्शन; आसाम सरकारच्या हाती SIT चा अत्यंत स्फोटक रिपोर्ट!!

काँग्रेसचे लोकसभेतले उपनेते गौरव गोगोई आणि त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तान कनेक्शन किती गहिरे आणि किती घातक आहे, यासंबंधीचा अत्यंत स्फोटक रिपोर्ट आसाम सरकारच्या हाती आला असून तो लवकरच जनतेसाठी प्रकाशित करण्याची खात्री मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आज दिली.

CP Radhakrishnan

CP Radhakrishnan : सीपी राधाकृष्णन यांनी 15 वे उपराष्ट्रपती म्हणून घेतली शपथ; समारंभाला उपस्थित राहिले जगदीप धनखड

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. ओडिशा आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील उपस्थित होते.

Radhakrishnan

राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदी शपथविधी; 21 जुलै नंतर जगदीप धनखड पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी!!

सी. पी. राधाकृष्णन यांचा आज उपराष्ट्रपती पदावर शपथविधी झाला. यावेळी राजीनामा दिलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड 21 जुलै नंतर पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले.

PM Modi 

PM Modi : पंतप्रधान मोदींकडून उत्तराखंडला १,२०० कोटींची मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमधील पुरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यभर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाराणसीत मॉरिशसचे पंतप्रधान नविनचंद्र रामगुलाम यांच्यासोबत अधिकृत कार्यक्रम पार पाडल्यानंतर मोदी थेट देहरादूनला पोहोचले

Rahul Gandhi

राहुल गांधींचे ‘व्होट चोरी’ कागदपत्र तर परदेशात तयार! म्यानमार कनेक्शन उघड, काँग्रेस बचावाच्या भूमिकेत

व्होट चोरी’चा गाजावाजा करून निवडणूक आयोगावर बोट ठेवणारे राहुल गांधी आता स्वतःच वादात अडकले आहेत.

Election Commission

Election Commission : निवडणूक आयोगाची राज्य अधिकाऱ्यांसोबत बैठक; मतदार पडताळणीवर चर्चा; बिहारमध्ये आधार कार्डला 12वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश

दिल्लीत, मुख्य निवडणूक आयुक्त (सीईओ) ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बुधवारी बैठक सुरू आहे. यामध्ये, देशभरातील मतदार यादीचे विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) म्हणजेच मतदार पडताळणी करण्याच्या तयारीवर चर्चा केली जात आहे.

Rahul Gandhi

Vote chori चोरीच्या आरोपांचे म्यानमार मध्ये डिजिटल धागेदोरे; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संशयाचे वारे!!

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप करून संपूर्ण देशात जी राजकीय राळ उडवून दिली आहे, त्या मतदान चोरीचे डिजिटल धागेदोरे म्यानमार मध्ये आढळले आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर संशयाचे वारे फिरले आहे.

याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!

याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!, असला प्रकार अमेरिकेतल्या दोन नामवंत विद्यापीठांमधून समोर आलाय. एकीकडे अमेरिकेतले ट्रम्प प्रशासन भारताविरुद्ध अतिरेकी भूमिका घेऊन भारतावर ट्रम्प टेरिफ लादलेय. टेरिफच्या लढाईत भारत अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिलेय. पण त्याचवेळी अमेरिकेतल्या दोन विद्यापीठांमध्ये भारतातल्या भांडवलशाही विरोधात fake narrative पसरविणाऱ्या कार्यशाळा आयोजित केल्या जाताहेत. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी बर्कले विद्यापीठाच्या स्टीफन सेंटर मध्ये ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

Vice President

Vice President : उपराष्ट्रपतीला किती वेतन असते ? कोणत्या सुविधा मिळतात ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    नवी दिल्ली :  Vice President  : जवळपास 50 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर देशाला नवे उपराष्ट्रपती मिळाले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी तर एनडीए कडून […]

Sushila Karki

Sushila Karki : बनारस हिंदू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी सुषिला कार्की करणार नेपाळचे नेतृत्व, अंतरिम प्रमुखपदी, आंदोलनकर्त्यांनी बालेन शाहला नाकारले

के. पी. ओली सरकार कोसळल्यानंतर नेपाळमध्ये आता नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. नेपाळच्या माजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी सुषिला कार्की नेपाळचे नेतृत्व करणार आहेत.

Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधी स्वतःच्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत ! सीआरपीएफ ची मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार

  विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : Rahul Gandhi : राहुल गांधी हे स्वतःच्या सुरक्षित बाबत गंभीर नसल्याची तक्रार सीआरपीएफने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे […]

India-Pakistan

India-Pakistan : शहीदांचा अपमान नको; भारत–पाक टी-20 सामना थांबवावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका

जम्मू–कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय जवानांनी दिलेल्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर भारत–पाकिस्तान आशिया कप टी-20 सामना (१४ सप्टेंबर, दुबई) रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. या संदर्भात उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार विधी विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

E20 policy

E20 policy : E20 धोरण म्हणजे काय रे ?जगातील इतर कोणत्या देशात ते लागू आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती !

  विशेष प्रतिनिधी   मुंबई : E20 policy : केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाईल मनुफॅक्चरर्स सोसायटी च्या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना […]

India-Pakistan match

Supreme Court refuses to hear India-Pakistan match : भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

  विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : Supreme Court refuses to hear India-Pakistan match : एशिया चषक 2025 स्पर्धेदरम्यान रविवारी होणारा भारत पाकिस्तान सामना रद्द […]

Assam CM

Assam CM : आसामचे CM म्हणाले- राज्यात CAAला महत्त्व नाही; इंदिरा गांधींनी बंगाली हिंदूंना भारतात स्थान दिले, त्यांना परदेशी मानण्याचे कारण नाही

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘राज्यातील बंगाली हिंदूंनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत (सीएए) अर्ज केलेला नाही कारण त्यांना खात्री आहे की ते भारतीय नागरिक आहेत.’ते म्हणाले- बंगाली हिंदूंना परदेशी मानण्याचे कोणतेही कारण नाही, कारण ते १९७१ च्या आधी येथे आले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना १९७१ मध्ये घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी कधीही असे म्हटले नव्हते की त्यांना परत पाठवले जाईल.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात