विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : PM Modi’s visit to Manipur : मागील दोन वर्षापासून हिंसाचाराच्या छायेत असणाऱ्या मणिपूरला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट […]
हिमाचलमधील मंडी येथील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या टिप्पण्यांवरून दाखल करण्यात आलेला मानहानीचा खटला रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : VoteChori : वोटचोरीच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने काढलेल्या पत्रकात काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपाला पाठिंबा दिला आहे. या […]
राजकीय पक्षांमध्ये वाढत्या भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली. न्यायालयाने राजकीय पक्षांच्या कामकाजावर कठोर नियम बनवण्याबाबत उत्तर मागितले आहे.
नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पहिल्याच दिवशी ठरल्या वेगळ्या; बांगलादेशाच्या हंगामी प्रमुखासारख्या सत्तेच्या खुर्चीला नाही चिकटून राहिल्या!!, नेपाळमध्ये शपथविधीच्याच दिवशी घडले.
आज पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पूर मदत निधीबाबत विधान करताना म्हटले आहे की, राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू, सुनील जाखड यांच्यासह काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांना शिवीगाळ केली. मुख्यमंत्री मान यांनी सर्व नेत्यांना पंजाबच्या मुद्द्यांवर कधीही त्यांच्याशी चर्चा करण्याचे आव्हान दिले.
उत्तर प्रदेशातील बरेली येथे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी एकापाठोपाठ दोन राउंड फायर केले. त्यानंतर ते पळून गेले.
गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयात दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश बीआर गवई म्हणाले की, जर दिल्ली-एनसीआरमधील शहरांना स्वच्छ हवा मिळवण्याचा अधिकार आहे, तर इतर शहरांतील लोकांना तो अधिकार का नाही?
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२० पासून आजपर्यंत तब्बल ११३ वेळा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे सीआरपीएफने धक्कादायकपणे उघड केले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून राहुल गांधींना ‘यलो बुक’ प्रोटोकॉल पाळण्याची सक्त ताकीद दिली आहे.
पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्याच्या दोन दिवस आधी, राज्यात पुन्हा हिंसाचार उफाळला. गुरुवारी रात्री उशिरा, चुराचांदपूरमध्ये हल्लेखोरांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करणारे पोस्टर्स आणि बॅनर फाडले, बॅरिकेड्स पाडले आणि त्यांना आग लावली.
काँग्रेसचे लोकसभेतले उपनेते गौरव गोगोई आणि त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तान कनेक्शन किती गहिरे आणि किती घातक आहे, यासंबंधीचा अत्यंत स्फोटक रिपोर्ट आसाम सरकारच्या हाती आला असून तो लवकरच जनतेसाठी प्रकाशित करण्याची खात्री मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आज दिली.
नवनिर्वाचित उपराष्ट्रपती चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. ओडिशा आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील उपस्थित होते.
सी. पी. राधाकृष्णन यांचा आज उपराष्ट्रपती पदावर शपथविधी झाला. यावेळी राजीनामा दिलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड 21 जुलै नंतर पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमधील पुरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यभर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाराणसीत मॉरिशसचे पंतप्रधान नविनचंद्र रामगुलाम यांच्यासोबत अधिकृत कार्यक्रम पार पाडल्यानंतर मोदी थेट देहरादूनला पोहोचले
व्होट चोरी’चा गाजावाजा करून निवडणूक आयोगावर बोट ठेवणारे राहुल गांधी आता स्वतःच वादात अडकले आहेत.
दिल्लीत, मुख्य निवडणूक आयुक्त (सीईओ) ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बुधवारी बैठक सुरू आहे. यामध्ये, देशभरातील मतदार यादीचे विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) म्हणजेच मतदार पडताळणी करण्याच्या तयारीवर चर्चा केली जात आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप करून संपूर्ण देशात जी राजकीय राळ उडवून दिली आहे, त्या मतदान चोरीचे डिजिटल धागेदोरे म्यानमार मध्ये आढळले आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर संशयाचे वारे फिरले आहे.
याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!, असला प्रकार अमेरिकेतल्या दोन नामवंत विद्यापीठांमधून समोर आलाय. एकीकडे अमेरिकेतले ट्रम्प प्रशासन भारताविरुद्ध अतिरेकी भूमिका घेऊन भारतावर ट्रम्प टेरिफ लादलेय. टेरिफच्या लढाईत भारत अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिलेय. पण त्याचवेळी अमेरिकेतल्या दोन विद्यापीठांमध्ये भारतातल्या भांडवलशाही विरोधात fake narrative पसरविणाऱ्या कार्यशाळा आयोजित केल्या जाताहेत. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी बर्कले विद्यापीठाच्या स्टीफन सेंटर मध्ये ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
नवी दिल्ली : Vice President : जवळपास 50 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर देशाला नवे उपराष्ट्रपती मिळाले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी तर एनडीए कडून […]
के. पी. ओली सरकार कोसळल्यानंतर नेपाळमध्ये आता नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. नेपाळच्या माजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी सुषिला कार्की नेपाळचे नेतृत्व करणार आहेत.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Rahul Gandhi : राहुल गांधी हे स्वतःच्या सुरक्षित बाबत गंभीर नसल्याची तक्रार सीआरपीएफने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे […]
जम्मू–कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय जवानांनी दिलेल्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर भारत–पाकिस्तान आशिया कप टी-20 सामना (१४ सप्टेंबर, दुबई) रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. या संदर्भात उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार विधी विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : E20 policy : केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाईल मनुफॅक्चरर्स सोसायटी च्या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Supreme Court refuses to hear India-Pakistan match : एशिया चषक 2025 स्पर्धेदरम्यान रविवारी होणारा भारत पाकिस्तान सामना रद्द […]
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘राज्यातील बंगाली हिंदूंनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत (सीएए) अर्ज केलेला नाही कारण त्यांना खात्री आहे की ते भारतीय नागरिक आहेत.’ते म्हणाले- बंगाली हिंदूंना परदेशी मानण्याचे कोणतेही कारण नाही, कारण ते १९७१ च्या आधी येथे आले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना १९७१ मध्ये घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी कधीही असे म्हटले नव्हते की त्यांना परत पाठवले जाईल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App