बिहार निवडणुकीत केजरीवाल यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस अन् राजदचं वाढलं टेन्शन Aam Aadmi Party
केंद्रीयमंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (राम विलास) प्रमुख चिराग पासवान या वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लढतील की नाही? चिराग पासवान कोणत्या जागेवरून निवडणूक लढवतील? चिराग पासवान यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवले जाईल का? असे सर्व प्रश्न सध्या केवळ सोशल मीडियावरच नाही तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळे व्हिडिओ सादर करून चिनी ड्रोन तंत्रज्ञानाची भलामण केली होती, पण आता त्याच व्हिडिओतले काही अंश सादर करून राहुल गांधींनी drone warfare चा किती गंभीर इशारा दिला, होता, अशा स्वरूपाचे सादरीकरण काँग्रेसने आज केले.
२०२८ पर्यंत भारतातील अतिश्रीमंतांची संख्या ५०% वाढण्याची अपेक्षा आहे. मॅककिन्से अँड कंपनीच्या अहवालानुसार, २०२३ ते २०२८ दरम्यान जगात अति-उच्च-निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या (UHNWIs) संख्येत भारतात सर्वात जलद वाढ होईल.
केरळच्या प्राचीन पद्मनाभस्वामी मंदिरात तब्बल २७० वर्षानंतर एक दुर्मिळ महाभिषेकम होणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा अभिषेक केला जाईल. हा अभिषेक ८ जून रोजी होणार आहे. मंदिराच्या या विधीचा उद्देश आध्यात्मिक ऊर्जा मजबूत करणे असे सांगितले जात आहे.
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या पब-रेस्टॉरंटवर बंगळुरू पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोहलीच्या One8 Commune पब आणि रेस्टॉरंमध्ये नो स्मोकिंग झोन नसल्याबद्दल त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेता हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने आपली सत्तेवरची पकड मजबूत करताना वेगवेगळे हातखंडे वापरले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, तर अनेक पक्ष मोठमोठ्या घोषणाही करत आहेत. याचा पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनेही मोठी खेळी खेळली आहे.
एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) भारतातील शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये १० अब्ज डॉलर्स किंवा सुमारे ८६ हजार कोटी रुपये गुंतवण्याची ५ वर्षांची योजना जाहीर केली आहे. ही योजना मेट्रो रेल्वे विस्तार, प्रादेशिक जलद संक्रमण कॉरिडॉर (RRTS) आणि पाणी, स्वच्छता, गृहनिर्माण यासारख्या शहर-स्तरीय सेवांवर लक्ष केंद्रित करेल.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्याला रागावणे हे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे मानले जाऊ शकत नाही. यासह न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळला. उच्च न्यायालयाने एका वसतिगृह वॉर्डनला आयपीसीच्या कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दोषी ठरवले होते.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. कुख्यात दहशतवादी झाकीउर रहमान लखवीचे उदाहरण देत त्यांनी पाकिस्तानी तुरुंगात कैद असताना तो एका मुलाचा बाप कसा बनला हे सांगितले.
रविवारी दक्षिण गाझामध्ये अन्न वाटपा दरम्यान झालेल्या गोळीबारात किमान ३२ पॅलेस्टिनी ठार झाले. गाझाच्या राज्य माध्यम कार्यालयाने सांगितले की, रविवारी दक्षिण गाझा
राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांनी अलीकडेच त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांना पक्ष आणि कुटुंबातून बाहेर काढले आहे. यानंतर, तेजप्रताप यादव यांची पहिली प्रतिक्रिया रविवारी आली होती. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आई राबडीदेवी आणि वडील लालू प्रसाद यादव यांचा उल्लेख केला होता.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे, एआयएमआयएम नेते आणि तेलंगणा विधानसभेचे सदस्य अकबरउद्दीन ओवैसी यांनी रविवारी (१ जून २०२५) वक्फ सुधारणा कायदा, २०२५ बाबत मोठे विधान केले. ते म्हणाले की वक्फशी संबंधित त्यांचे हक्क ते कधीही सोडणार नाहीत आणि त्यांचा पक्ष वक्फसाठी कायमच लढत राहील.
सुरतमधील उधना परिसरात साध्या वाहन तपासणीदरम्यान उघडकीस आलेल्या हायटेक सायबर फसवणूक प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात, पोलिसांनी आता वरछा येथील रहिवासी आणि मार्केटिंग व्यावसायिक मयूर इटालिया (४०) याला अटक केली आहे, जो अटक केलेल्या आरोपी किरतचा दूरचा मामा असल्याचे सांगितले जाते. तपासादरम्यान धक्कादायक खुलासे झाले आहेत.
बांगलादेशातल्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थतज्ञ हिंस्र राज्यकर्त्याचा शेख हसीना यांचा “जुल्फिकार अली भुट्टो” करायचा बेत असल्याचा डाव समोर आला आहे.
यमुना नदीत विष मिसळल्याचा आरोप केल्याबद्दल हरियाणा सरकारविरुद्धच्या खटल्यात केजरीवाल यांच्या वतीने दिल्लीतील कोणताही वकील हजर झाला नाही. तथापि, आम आदमी पक्षाच्या वतीने स्थानिक वकील उपस्थित राहिले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आज (शनिवार) एक दिवसाच्या दौऱ्यावर जयपूरला आले. आरआयसी येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले- भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री बनवणे हा मुद्दा नाही. मुद्दा आहे या विचारसरणीचा एक सैनिक नेमण्याचा, जो दिवसरात्र काम करत आहे आणि त्याची टीम मोदींच्या नेतृत्वाखाली राजस्थानची सेवा करत आहे.
पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबद्दल सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की, आता भारत कोणत्याही रणनीतीशिवाय काहीही करत नाही. ते म्हणाले की, पाकिस्तानशी राजनैतिक संबंध राखण्याचा काळ आता संपला आहे.
सरन्यायाधीश (CJI) झाल्यानंतर, बीआर गवई शनिवारी पहिल्यांदाच प्रयागराजला पोहोचले. ते म्हणाले, ‘आत्ताच मंत्री मेघवालजींनी सांगितले की योगीजी हे या देशातील सर्वात शक्तिशाली आणि मेहनती मुख्यमंत्री आहेत.’ अलाहाबादची जमीन शक्तिशाली लोकांची आहे. योगीजी खूप शक्तिशाली आहेत.
पाकिस्तानात पराभवानंतरही विजयाच्या बोंबा भारतात मात्र आत्मा वंचनाची लागलीये स्पर्धा!! अशी ऑपरेशन सिंदूर नंतर आजची अवस्था आहे.
सिंगापूरमध्ये पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात भारतीय लढाऊ विमाने पाडल्याच्या दाव्यांवर संरक्षण प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी शनिवारी भाष्य केले.
थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने मिस वर्ल्ड २०२५ चा किताब जिंकला आहे. यावर्षी फिनाले हैदराबाद येथील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये झाला. भारताच्या नंदिनी गुप्ताने १०८ देशांतील स्पर्धकांशी स्पर्धा केली आणि टॉप-२० मध्ये पोहोचली, परंतु तिला टॉप-८ मधून बाहेर पडावे लागले.
विशेष प्रतिनिधी पुणे :Nilesh Chavan वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याचा आरोप केला जाणारा नीलेश चव्हाण याला पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतले आहे. नीलेश […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवाद्यांनी नारी शक्तीला आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मालकांसाठी घातक ठरले. आपल्या सैन्याने शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या शत्रूच्या घरात घुसून त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी यशस्वी कारवाई आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App