केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) ने मोठा विजय मिळवत राज्यात पुनरागमन केले आहे. तब्बल दशकभरानंतर सत्तेत परतण्याची संधी मिळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, मात्र याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी पक्षांतर्गत स्पर्धाही तीव्र झाली आहे.
पश्चिम बंगालसारख्या परंपरेने डाव्या आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या भक्कम बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय हा केवळ एक अनपेक्षित राजकीय निकाल नाही.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 ने राज्याच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट निर्माण केला आहे. अनेक दशकांपासून विशिष्ट राजकीय पॅटर्नवर चालणाऱ्या बंगालमध्ये यावेळी मतदारांनी स्पष्टपणे ‘परिवर्तना’चा कौल दिल्याचे दिसून आले. या बदलामागे केवळ निवडणूक रणनीती नव्हे, तर सामाजिक, आर्थिक आणि भावनिक पातळीवरील खोल बदल कारणीभूत असल्याचे विश्लेषणातून समोर येत आहे.
2026 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीने देशाच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट निर्माण केला आहे. या निकालाचा परिणाम केवळ एका राज्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे पडसाद थेट उत्तर प्रदेशमधील 2027 च्या विधानसभा निवडणुकीवर उमटणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. विशेषतः अखिलेश यादव आणि त्यांच्या समाजवादी पक्षासाठी हा निकाल एक गंभीर राजकीय इशारा मानला जात आहे.
विजय यांच्या राजकीय यशामागे केवळ त्यांचा करिष्मा नाही, तर त्यांच्या वडिलांचा दूरदृष्टीचा ‘ब्लूप्रिंट’ही महत्त्वाचा ठरल्याची चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक आणि लेखक एस. ए. चंद्रशेखर यांनी अनेक वर्षांपूर्वीच आपल्या मुलाच्या करिअरचा असा आराखडा तयार केला होता, ज्यामुळे सिनेमातून राजकारणात प्रवेश सहज झाला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सर्वात मोठा प्रश्न आता समोर आला आहे—भाजप सत्तेत आल्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा कोण सांभाळणार? निकालांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील दोन प्रमुख चेहरे चर्चेत आले आहेत—सुवेंदू अधिकारी आणि दिलीप घोष. दोघांनाही राज्यातील राजकारणात मजबूत पकड असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव मोठा आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ट्रांसजेंडर व्यक्ती (अधिकार संरक्षण) सुधारणा अधिनियम, 2026 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकार आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना नोटीस बजावली आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सहा आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ करेल.
गाली धोतर नेसून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी विजय उत्सवात मग्न होते, त्याचवेळी राहुल गांधींनी “शांतपणे”दोन राज्यांच्या सत्तेत शिरकाव केला.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राज्यात मोठे राजकीय चित्र स्पष्ट झाले, मात्र या सर्व निकालांमध्ये एका मतदारसंघाने विशेष लक्ष वेधून घेतले. कारण येथे विजय-पराजयाचा फरक फक्त एका मताचा होता.
तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये मोठा राजकीय उलथापालथ पाहायला मिळाला आहे. अभिनेता विजय यांच्या तमिझगा वेत्री कळगम (TVK) पक्षाने तब्बल 108 जागा जिंकत राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
पंतप्रधान मोदी सोमवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात म्हणाले, बंगालच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आयुष्मान भारतला मंजुरी दिली जाईल. घुसखोरांवर कारवाई केली जाईल.
मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव आणि वाढत्या तेल संकटामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव आणखी वाढणार आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत राहिल्या, तर पाकिस्तानमधील महागाई दर पुन्हा एकदा दुहेरी आकडा ओलांडून 11% पर्यंत पोहोचू शकतो.
अदार पूनावाला यांनी राजस्थान रॉयल्ससोबत महत्त्वाची भागीदारी केली आहे. या करारामुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मोठा व्यावसायिक व्यवहार झाल्याची चर्चा रंगली आहे.
गंगोत्री ते गंगासागर भाजपने बाजी मारली; पण अण्णामलाईला अडवल्यामुळे कावेरीची मोहीम राहिली!!, असेच आजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे वर्णन करावे लागेल.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 ही केवळ एका राज्याची सत्ता बदलणारी घटना नाही, तर ती भारतीय राजकारणाच्या व्यापक प्रवाहात मोठा बदल घडवणारी ठरू शकते.
तामिळनाडूच्या राजकारणात चक्रावणारी गणिते; द्रविडी चौकट मोडून नव्या कोऱ्या विजयच्या हातात दिली सगळी सूत्रे!!, हेच राजकीय चित्र तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आजच्या निकालानंतर समोर आले.
इराणचे वरिष्ठ अधिकारी मोहसेन रझाई यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकी सैन्यासाठी स्मशानभूमी बनेल. मोहसेन रझाई हे पूर्वी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मध्ये कमांडर होते.
हिंदूंना घातल्या शिव्या; मतदारांनी तडाखा दिला!!, हेच राजकीय सत्य आजच्या बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालांनी सिद्ध केले.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खरा “पोलिटिकल सरप्राईज” आला तो तामिळनाडूतून!! एरवी सगळ्या निवडणूक पंडितांनी आणि राजकीय पक्षांनी माध्यमांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांवर “कॉन्सन्ट्रेट” केले होते.
भारतीय स्टार्टअप गॅलेक्सआयने रविवारी अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून आपला पहिला उपग्रह ‘दृष्टी’ प्रक्षेपित केला. 190 किलो वजनाचा ‘दृष्टी’ हा भारतातील सर्वात मोठा खासगी उपग्रह आहे.
ECI Results : बंगाल मध्ये ममतांची फरफट करून भाजपची घोडदौड, पण खरा धक्का तर विजयचा तामिळनाडूतून!!, हेच राजकीय वास्तव चित्र आज सकाळपासून दिसायला लागले.
नसरापूर येथे 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. जनक्षोभ इतका तीव्र होता की, शनिवारी संतप्त नागरिकांनी पुणे येथील नवले पूल परिसरात रस्ता रोको आंदोलन करत बंद पाळला होता. नागरिकांच्या भावना आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारमधील भागलपूर येथे विक्रमशिला सेतूचा एक भाग रात्री सुमारे 1:10 वाजता गंगेत कोसळला. यामुळे जिल्ह्याचा सीमांचलशी संपर्क तुटला आहे. पुलाच्या पिलर क्रमांक 4-5 दरम्यानच्या एक्सपेंशन जॉइंटमध्ये संध्याकाळपासूनच तडे जाऊ लागले होते. त्यानंतर पुलावरून वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पश्चिम बंगाल मधल्या मतदारांनी ममता बॅनर्जींना धक्का दिलाच, पण खरा धक्का तर तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला बसल्याचे चित्र दिसून राहिलेय.
दिल्लीच्या शाहदरा परिसरातील विवेक विहारमध्ये एका चार मजली इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला. बचावकार्य आणि आग विझवताना 10 ते 15 लोकांना वाचवण्यात आले. यापैकी दोन लोक जखमी झाले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App