आज 30 जुलै 2025. ही तारीख भारतीय राजकीय इतिहासाच्या पानांवर नोंदली गेली कारण पप्पू नंतर राहुल गांधींची आज झाली “बढती”; राज्यसभेतून मिळाली “चायना गुरू”ची पदवी!!
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राज्यसभेत म्हणाले, विरोधकांनी कान खोलून ऐकावे, अमेरिकेचे अध्यक्ष 2018 यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना 22 एप्रिल ते 16 जून या काळात एकही फोन कॉल आला नाही!!
केंद्रातल्या मोदी सरकार खऱ्या अर्थाने घेरण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने अडचणीत आणण्यासाठी किंवा पेचात पकडण्यासाठी विरोधकांकडे कुठला मुद्दाच नसल्याने ऑपरेशन सिंदूरवर तरी सरकारला ठोकून काढू या हेतूने त्या विषयावर चर्चा घेण्यात विरोधक यशस्वी झाले पण ऑपरेशन सिंदूरवरच्या मुद्द्यावर चर्चा करताना विरोधकांनी सरकारवर कुठलेही नवे आरोप केले नाहीत जे आरोप केले, ते जुनेच केले, फक्त जरा नवीन भाषेत केले.
अमेरिकेत, युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरच्या डाव्या इंजिनमध्ये उड्डाणादरम्यान बिघाड झाला. अपघाताच्या वेळी विमान ५००० फूट उंचीवर होते, त्यानंतर वैमानिकांनी “मेडे कॉल” (आणीबाणीचा संदेश) पाठवला.
मंगळवारी लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरवर १ तास १४ मिनिटे भाषण दिले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेतला. ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या १ तास ४० मिनिटांच्या भाषणात म्हटले की, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यापासून रोखले नाही
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आव्हान स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 25 दाव्यांना एकच फटका दिला. जगातल्या कुठल्याही नेत्याने Operation Sindoor थांबवायला सांगितले नसल्याचे मोदींनी लोकसभेत स्पष्ट केले.
बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (SIR) बाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने SIR ला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यासोबतच, निवडणूक आयोगाला विचारण्यात आले आहे की – मतदार ओळखपत्रासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड का स्वीकारले जात नाही.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेण्याचा प्रश्न टाळला. त्यांनी माध्यमांना सांगितले, ‘मौनव्रत…मौनव्रत’. खरं तर, यापूर्वी अशी बातमी होती की ते संसदेच्या चर्चेत भाग घेऊ शकतात.
राहुल गांधींकडून नरेंद्र मोदींची इंदिरा गांधींची टक्केवारीत तुलना; पण नातू आजीकडून का काही शिकेना??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या लोकसभेतल्या भाषणातून समोर आली.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी रविवारी भारत, चीन आणि सिंगापूरमधील डॉक्टरांच्या पथकांची भेट घेतली. ढाका विमान अपघातात जखमी झालेल्यांना मदत केल्याबद्दल त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. युनूस म्हणाले की, या संघांनी केवळ त्यांचे कौशल्यच नाही तर त्यांचे हृदयही आणले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोचीमध्ये दिलेल्या भाषणात “कट्टर हिंदू” या संकल्पनेबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, कट्टर हिंदू असण्याचा अर्थ इतरांचा विरोध करणे असा अजिबात नाही. उलट, खरे हिंदू असणे म्हणजे सर्वांना स्वीकारणे आणि सर्वांबरोबर चालणे हा हिंदू धर्माचा मूळ संदेश आहे.
operation sindoor च्या चर्चेत सहभागी होत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणते दहशतवादी केव्हा पळाले, यांचा सगळा हिशेब काढला. काँग्रेसच्या सरकारांना त्यांनी चोहोबाजूंनी घेरले.
१ ऑगस्ट २०२५ पासून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. हे नियम देशातील सर्व UPI वापरकर्त्यांना लागू होतील, मग ते Google Pay, PhonePe, Paytm किंवा अन्य कोणतेही अॅप वापरत असोत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी सोमवारी म्हटले की, दहशतवादी पाकिस्तानातून आले हे आपल्याला कसे कळले. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत चर्चेच्या काही तास आधी काँग्रेसच्या माजी अर्थमंत्र्यांचे हे विधान आले.
operation sindoor वरच्या संसदेतल्या चर्चेत सरकारला धरले धारेवर; पण काँग्रेसमध्ये वजाबाकीचे राजकारण जोरावर!!, असे म्हणायची वेळ राहुल गांधींच्या धोरणामुळे आली.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी व्हावी म्हणून आपण हस्तक्षेप केला. दोन्ही देशांना व्यापाराची लालूच दाखविली, असा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 वेळा दावा केला. पण भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका झटक्यात लोकसभेत तो दावा खोडून काढला.
भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी लोकसभेत २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आणि ऑपरेशन सिंदूरवर निवेदन दिले. ते म्हणाले की, आम्ही पाकिस्तानचा दहशतवादी इतिहास जगासमोर उघड केला.
ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने सोमवारी श्रीनगरच्या लिडवास भागात लपलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. चिनार कॉर्प्सने X वर हे वृत्त दिले.
पहलगाम मधला हल्ला आणि त्यानंतरचे ऑपरेशन सिंदूर या संदर्भात लोकसभेत झालेल्या चर्चेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या सगळ्या विरोधकांना सरकारला कोणत्या शैलीत प्रश्न विचारले पाहिजेत याचा स्पष्ट शब्दांमध्ये क्लास घेतला. त्या पाठोपाठ परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेस आणि युपीए प्रणित सरकारच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचे वाभाडे काढले.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, आपल्याला पुन्हा सोन्याची चिडिया बनायचे नाही, तर आपल्याला सिंह बनायचे आहे. जगाला फक्त शक्ती समजते आणि भारत एक शक्तिशाली देश असावा. ते म्हणाले की, शिक्षण असे असले पाहिजे की ते माणसाला स्वावलंबी बनवते आणि त्याला कुठेही स्वतःच्या बळावर टिकून राहण्याची क्षमता देते. भागवत यांनी केरळमधील शिक्षण परिषदेच्या ज्ञान सभेत या गोष्टी सांगितल्या.
ममता बॅनर्जींनी उचलले भाषा आंदोलनाचे शस्त्र; पण त्यातून रोहिंग्या आणि बांगलादेशींना चिकटवले भारताचे नागरिकत्व!!, असे पश्चिम बंगाल मधल्या राजकीय खेळीतून समोर आले. बिहार पाठोपाठ पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक आयोगाचे मतदारांचे परीक्षण सुरू होणार आहे त्याला विरोध करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाषा आंदोलनाचे शस्त्र उपसले. त्यासाठी त्यांनी रवींद्रनाथ टागोरांची जन्मभूमी बीरभूमची भूमी निवडली. बीरभूम ते कलकत्ता असे आंदोलन करायची घोषणा केली. पण त्याचवेळी त्यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींना बंगाली नागरिक अर्थात भारतीय नागरिक अशी संज्ञा देऊन त्या मोकळ्या झाल्या.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान मधले दहशतवादी अड्डे नष्ट केले.
केंद्र सरकार देशातील २६ कोटी शालेय मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य शाळेतच तपासणार आहे. आयुष्मान भारत शालेय आरोग्य अभियानाची पहिली चाचणी त्रिपुरामध्ये यशस्वी झाली आहे.
भाषा उच्च अर्थतज्ज्ञांची; प्रत्यक्षात भलामण चिनी मालाची!!, असेच चित्र लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वेगवेगळ्या राजकीय कृतींमधून समोर आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App