देशातील नोकरीसाठी सर्वाधिक तयार आणि कौशल्यसंपन्न तरुण कोणत्या राज्यात आहेत, याबाबतच्या इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२६ मध्ये उत्तर प्रदेशने अव्वल स्थान मिळवले असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत मोठे फेरबदल करत नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत
विशेष प्रतिनिधी पुणे : देशाच्या आर्थिक विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ते, महामार्ग, पूल, बोगदे, जलमार्ग आणि दळणवळणाच्या सुविधा विकसित […]
UGC-NET जून 2026 परीक्षेबाबत राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
‘विमल इलायची’च्या जाहिरातीवरून बॉलिवूडमधील अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे
देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना नक्षलवादाच्या मुद्द्यावरून मोठा इशारा दिला.
भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले.
देशभरात आज 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ‘विकसित भारत 2047’चा संकल्प पुन्हा अधोरेखित केला.
नालसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या वकिलीच्या नोंदणीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे.
विशेष प्रतिनिधी नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब परिसरातील माता साहिब गुरुद्वाराजवळ […]
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील मायापूर परिसरात निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल शिरल्याने मोठी दुर्घटना घडली.
शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची सध्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांऐवजी एखाद्या स्वतंत्र प्राधिकरणाकडे सोपवण्याचा विचार व्हायला हवा, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली.
आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. राज्यातील १० आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तीन संस्थांचा समावेश आहे.
गावागावातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशव्यापी मोहीम जाहीर केली आहे. येत्या 15 ऑगस्टला केवळ स्वातंत्र्यदिन साजरा न करता सरकारी शाळांच्या सुधारणेला सुरुवात करावी, असे आवाहन दिपके यांनी केले आहे.
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक A. R. Rahman यांचा मुलगा व पार्श्वगायक ए. आर. अमीन याच्या कारला चेन्नईत अपघात झाला. सुदैवाने या अपघातात अमीन आणि त्याच्या मित्रांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
शिवसेना कोणाची आणि पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे, यावरून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या कायदेशीर लढाईवर आज, मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.
झारखंडमधील पीएससी आणि एसएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधातील विद्यार्थी आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये झालेली चर्चेची दुसरी फेरीही कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली. तब्बल एक तास चाललेल्या या बैठकीनंतरही विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर तोडगा निघालेला नाही.
रांचीतील विद्यार्थी आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा सोमवारपासून सुरू होणारा अखेरचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे. वादग्रस्त परदेशी योगदान (नियमन) दुरुस्ती विधेयक, २०२६ अर्थात एफसीआरए दुरुस्ती विधेयकावर या आठवड्यात लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता असून, काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे.
NEET पेपर लीक प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षण मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी त्यांनी प्रथमच या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले.
भारतावर अमेरिकेकडून 100 टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यानंतर भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.
लवारीने मच्छर मारू नये अशी मार्मिक टिप्पणी करत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला खडे बोल सुनावले.
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि पोलिसांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या शाब्दिक वादावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (IIT Delhi) दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App