पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सत्याग्रह करून देशाच्या अन्नदात्यानी अहंकाराचे डोके झुकवले आहे. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाचे माजी […]
वृत्तसंस्था बंगळूर : पृथ्वीपासून ७२५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका ताऱ्याभोवती गुरू ग्रहासारखा ग्रह फिरत असल्याचा शोध भारतीय शास्रज्ञांनी लावला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) […]
वृत्तसंस्था लखनऊ /नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुरुनानक जयंती प्रकाश पर्व कार्तिक पौर्णिमेचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : यावर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. अर्थात, संख्येत घट होऊनही इतर देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी […]
आज सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत.यावेळी देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. ‘Satyagraha, the breadwinner […]
अरुणाचल प्रदेशातील वादग्रस्त सीमेवर चीनने नवीन गाव वसवले आहे. नवीन उपग्रह प्रतिमांनी उघड केले आहे की, चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक एन्क्लेव्ह तयार केला आहे, […]
देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी संघटनेच्या […]
देशाला संबोधित करताना, पीएम मोदींनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले की, आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे […]
शुक्रवारी मोठी घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या मोठ्या घोषणेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी […]
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुनानक जयंती प्रकाश पर्वाच्या निमित्ताने निमित्ताने तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून पंजाब विधानसभेसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॅप्टन […]
आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो. PM […]
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंतीच्या प्रकाश परवाच्या निमित्ताने देशातले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करत एक पाऊल मागे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील नागरिकांना कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी तज्ज्ञ समितीची लवकरच बैठक होणार आहे. Booster dose of anti-corona […]
पंतप्रधान मोदी यांनी गुरुनानक जयंतीच्या दिल्या शुभेच्छा… कृषी कायद्यांवर मांडली भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. वृत्तसंस्था […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राने संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला आहे. भारताने यंदाच्या वर्षी सुमारे १०० देशांना कोरोना लसीचे ६.५ कोटी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या ७० वर्षांतील घाण दोन दिवसांत तर स्वच्छ करता येणार नाही. मात्र, मी वचन दिल्याप्रमाणे फेब्रुवारी २०२५ पर्यंत यमुना नदी […]
विशेष प्रतिनिधी प्रयागराज: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अत्यंत सुसंस्कृत आहेत. ते म्हणजे माझीच चांगली आवृत्ती आहेत, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री उमा भारती […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातून वेगळा काढून उत्तराखंडची निर्मिती करताना दोन्ही राज्यांत तणाव निर्माण झाला होता. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने एकमेकांविरुद्ध खटलेही दाखल […]
विशेष प्रतिनिधी लंडन : पाकिस्तानी वंशाच खेळाडू अझीम रफिक याने केलेल्या संघर्षामुळे भारतीय क्रिकेट खेळाडू चेतेश्वर पुजारा यालाही न्याय मिळाला आहे. इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक […]
विशेष प्रतिनिधी लेह: भारत- चीन युध्दात १९६२ साली हुतात्मा झालेल्या सैनिकांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वंदन केले. रेझांग लाच्या 1962 च्या युद्धाच्या 59 व्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुस्तक लिहिण्याचा आणि प्रकाशित करण्याचा लेखकाला अधिकार आहे, न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, याचिकाकर्ते पुस्तकाविरोधात प्रचार करू शकतात असे सांगत माजी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुलीच्या त्वचेला (स्किन टू स्किन) स्पर्श झाला नाही तरी लैंगिक हेतू महत्वाचा आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचारच मानला जाईल, असे सर्वोच्च […]
विशेष प्रतिनिधी पणजी: गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर बंडखोरीच्या पावित्र्यात आहे. पणजीतून विधानसभेचे तिकीट न दिल्यास कठोर निर्णय घेण्या भाग पाडू […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाने उत्तर प्रदेशात आर्थिक क्रांती केली आहे. गेल्या साडेचार वर्षांत ७६ लाख ७३ हजार ४८८ […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App