राज्यात तब्बल दीड वर्षानंतर आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. विशेष प्रतिनिधी मुंबई: कोरोनाच्या […]
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारने भरपाई जाहीर केली आहे. राज्याच्या योगी आदित्यनाथ सरकारने हिंसाचारात मरण पावलेल्या प्रत्येकाच्या नातेवाइकांना 45-45 लाख रुपये आणि […]
येत्या काही दिवसात १०० ते २०० ई-कॅब पीएमपीएमएलमध्ये सामिल होणार आहे. विशेष म्हणजे यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच प्रवाशांना स्वस्तात सेवा देता येणार आहे.Now PMT of Pune […]
विशेष प्रतिनिधी जळगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. नुकसानीचे पंचनामे चार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई – गोवा क्रूजवरील ड्रग्ज रेव्ह पार्टी संदर्भात अटक करण्यात आलेल्या सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या आठ साक्षीदारांविरुद्ध […]
बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.vishal […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण पावसाने झोडपले. शेतकऱ्याची शेती पुराच्या पाण्याखाली गेली. अजून पंचनामे झालेले नाहीत. ठाकरे – पवार सरकारने शेतकऱ्यांना अजून […]
मुसळधार पावसाने कुठे पूर , कुठे दुकानात पाणी शिरले तर कुठे शेतीच नुकसान झालं. यादरम्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.Heavy […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्स पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल […]
वृत्तसंस्था पंढरपूर : राज्यातील भगवा ध्वज हा त्यागाचे प्रतीक आहे. देशातील सर्वात उंच असा स्वराज्य ध्वज असणार आहे. स्वराज्याचा ध्वज हा खर्डा येथे फडकवला जाणार […]
सातारा जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी पुणे -मुंबई येथे जाऊ नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.Bhumi Pujan of Khatav Primary Health Center […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधत म्हटले की, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, ज्यांना लखीमपूर खीरीला जात असताना […]
जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये स्वयंनिर्मित ऑक्सिजन तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णालयात पोहचविण्यासाठी असलेल्या मध्यवर्ती यंत्रणेमुळे आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाला मोठा फायदा होणार आहे.Water Resources Minister […]
Know Who Is Ashish Mishra : लखीमपूर खीरी येथील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश […]
शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही जा-व्यथा तुम्हीच मांडा-पैसा तुम्हीच आणा-आम्ही फक्त सत्ता उपभोगणार! राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही एकाही मंत्र्यांने शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली नाही. सीएम सोडाच […]
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.Alarm bells in the city! Lockdown orders in 61 villages […]
Union MoS Home son Ashish Mishra : यूपी पोलिसांनी लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरोधात एफआयआर नोंदवला […]
दुपारी १२ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘ माझे विद्यार्थी माझी जबाबदारी ‘ या कार्यक्रमाअंतर्गत सर्व शाळा , शिक्षक, मुख्यद्यापक यांच्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.The school […]
Pandora Paper Leak : जवळजवळ 5 वर्षांपूर्वी झालेल्या पनामा पेपर्स लीकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे पनामा पेपर्स लीकमध्ये आली […]
आर्यन खान याने ड्रग्सचं सेवन केलं होतं या आरोपाखाली त्याला NCB ने अटक केली. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक […]
कोरोनामुळे तब्बल दीड वर्षाच्या खंडानंतर शाळाची घंटा वाजणार : पहिला दिवशी ‘शिक्षणोत्सव’ विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनामुळे दिड वर्षापासून बंद असलेल्या शाळा आजपासून उघडणार आहेत. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : ड्रग्स प्रकरणात अटक झालेला आर्यन खानला कालची संपूर्ण रात्र एनसीबीच्या कस्टडीत काढावी लागली आहे. दुसरीकडे अभिनेता शाहरुख खान हा देखील आपल्या […]
विशेष प्रतिनिधी सातारा :– सातारा जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या किसन वीर साखर कारखान्यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारवाई केली नाही तर भाजपचे नेते किरीट सोमय्या […]
आतापर्यंत कोरोनामुळे अनाथ बालकांची राज्यातील एकूण संख्या सुमारे सहाशे इतकी असून उर्वरित बालकांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा करण्यात येतील, अशी माहितीही ॲड. ठाकूर यांनी दिली […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुलगा कुणाचाही असो, कायदा सर्वांना समान आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला एक दिवसाची […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App