विशेष प्रतिनिधी मुंबई : मच्छर मारण्यासाठी कोणी रेकी करत नाही. संजय राऊत यांना मारुन कोणीही हात खराब करुन घेणार नाही, असा टोला मंत्री नितेश राणे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Raj Thackeray कल्याणमध्ये (Kalyan) मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणी प्ररकणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला […]
नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दारूण अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेना आता काँग्रेसची संगत तोडायच्या तयारीत असून मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : बीड, परभणीमधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी […]
विशेष प्रतिनिधी पुणे : शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नाही, तर साधक असायला पाहिजे. शैक्षणिक व्यवस्थेचे स्वरूप केवळ नियमन करणारे असू नये, तर ते शिक्षणासाठी पोषक ठरायला […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : Madhuri Misal कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माधुरी मिसाळ यांना विधिमंडळातच अश्रू अनावर […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : Aditya Thackeray मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. दादागिरी केली तर त्याला पोलिसांनी दांडका दाखवला […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. असा आरोप […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : Eknath Shinde आमचे सगळे जीवभावाचे कार्यकर्ते आहेत, माणूस आहे. प्रत्येकाची अपेक्षा असते काही वेळा भावना व्यक्त होतात. पण मंत्री पदापेक्षा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्बन नक्षलवादी संघटनांची यादी हवी आहे. त्यासाठी त्यांनी फडणवीसांना पत्र देखील लिहिले […]
नाशिक : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन 15 दिवस उलटले तरी अद्याप मंत्र्यांचे खाते वाटप झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळून दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
विशेष प्रतिनिधी पुणे : Tamhini Ghat लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी […]
विशेष प्रतिनिधी परभणी : माझ्या मुलाला कसलाही आजार नव्हता हे सर्व खोटं आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण करण्याचे आदेश दिले आणि ज्यांनी मारहाण केली त्यांना […]
आरोपींना सरकारी नोकरीतून निलंबित करणार असल्याचं म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी ठाणे : Chief Minister Fadnavis कल्याण येथील मराठी कुटुंबावरील हल्ल्याच्या प्रकरणाने जोर पकडला असून हे […]
वृत्तसंस्था पुणे – सर्व प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध असूनही जगात शांती नाही, म्हणूनच जगाला आज गुरूची आवश्यकता भासते आहे. तो गुरू भारत होऊ शकतो ही […]
विधानसभा निवडणुकीनंतर मराठी माणसांवरचे हल्ले वाढलेत, संजय राऊत यांचा जावईशोध विशेष प्रतिनिधी मुंबई : Sanjay Raut विधानसभा निवडणुकीनंतर मराठी माणसांवरचे हल्ले वाढलेत असा जावईशोध शिवसेना […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी एकमेव व्यक्ती आहे ज्यांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : Devendra Fadnavis नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही चांगलाच गाजला. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि परभणीतील […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Eknath Shinde महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्राच्या […]
विशेष प्रतिनिधी पुणे : योग्य गोष्टी समाजापुढे मांडल्या गेल्या नाहीत, तर अयोग्य गोष्टी समाजापुढे येतात. या पार्श्वभूमीवर संघाच्या घोषाचा समग्र इतिहास एकाच ठिकाणी उपलब्ध करून […]
नाशिक : काँग्रेस पासून भाजप पर्यंतच्या सगळ्या सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार यांना भाजपच्या सत्तेची वळचण हवी, पण संघ मुख्यालयातला बौद्धिक कार्यक्रम नको!!, असे चित्र […]
पुढील वर्षी मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ते मंजूर केले जाईल. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवाद्यांच्या बेकायदेशीर कारवाया प्रभावीपणे रोखण्यासाठी […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : Jitendra Awhad बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय वाल्मीक कराडापर्यंत जात […]
अभिनेता सलमान खान बनला ब्रँड ॲम्बेसेडर. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाने (KKFI) भारतीय सुपरस्टार सलमान खानला पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 चा […]
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. विशेष प्रतिनिधी मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथून मुंबईतील एलिफंटा येथे जाणारी बोट अरबी समुद्रात […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App