विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा विकासाच्या वाटेवर नेणारा, पायाभूत सुविधा उभारणीला चालना देणारा आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला […]
विशेष प्रतिनिधी पुणे : रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जिजाई रमाई समाजभूषण पुरस्कार – २०२२ वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या वृषाली रणधीर यांना दिला जाणार […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अर्थसंकल्पाची तयारी सुरु असतानाच्या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री असलेले अजित पवार फिरकलेच नाहीत. केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू असताना घेण्यात येत असलेल्या बैठकीला […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर असेल एलआयसीचा आयपीओ त्याचबरोबर एकाच उद्योगांना वेबसाईटवर परवानगी, पोस्ट ऑफिस मध्ये डिजिटल बँकिंग त्याचबरोबर व्हायब्रंट व्हिलेज एक्सप्रेस हायवे, […]
विशेष प्रतिनिधी पुणे : सुपर मार्केट व किराणा दुकानांत वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात […]
विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा गरीब, मध्यमवर्गीय, कामगार व युवकांचा भ्रमनिरास करणारा आणि दिशाहिन असा आहे. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : अर्थसंकल्पाबाबत विरोधकांनी टीका करणे योग्य नाही. ‘ हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाची आहे गंगा आणि विरोधकांनी घेऊ नये नरेंद्र मोदींशी पंगा ‘असे […]
विशेष प्रतिनिधी पुणे : ज्येष्ठ गायक पं. मुकुंदराज गोडबोले यांचे आज दुपारी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने पुण्याच्या खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. […]
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : शहरातील खाम नदी पात्रातील विविध प्रकल्पांना सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची नावे देण्याच्या महापालिका आयुक्त व प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या उचापतीला औरंगाबादच्या माजी […]
विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : -महाराष्ट्रातील पहिले मिनी तारांगण रत्नागिरी शहरात उभारले जात असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. UK वरून येणाऱ्या मशनरी पुढील […]
मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली. त्यांना भडकवल्याच्या आरोपावरूनसोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक […]
अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात मोठा उत्साह आहे. मंगळवारी पहिल्या ट्रेडिंग तासात सेन्सेक्स 850 आणि निफ्टीने 200 हून अधिक अंकांची उसळी घेतली. सेन्सेक्सनेच 631 अंकांच्या वाढीसह सुरुवात […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने सरकारने राज्यातील पर्यटनस्थळे आजपासून खुली; करण्याचा निर्णय घेतला असून कोरोनाबाबतची नवी नियमावली आजपासून लागू केली आहे. […]
विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किलड गांधीजी चित्रपट वादात सापडला आहे. ४६ मिनिटांच्या या चित्रपटात नथुराम गोडसेची […]
विशेष प्रतिनिधी पुणे : शैक्षणिक, सेवा, निवडणूक आदी कारणांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. २०२१-२२ या वर्षात त्रुटीअभावी प्रलंबीत आहेत अशा […]
प्रतिनिधी मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत, तर त्या ऑनलाईनच घेण्यात याव्यात या मागणीसाठी हजारो विद्यार्थी काल महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये रस्त्यावर […]
विशेष प्रतिनिधी पुणे : गांधीजींनी शिवाजी महाराजांवरही टिका केली होती असा संताप नथुराम गोडसेच्या भूमिकेतील डॉ. अमोल कोल्हे यांनी न्यायालयात व्यक्त केला आहे. व्हाय आय […]
प्रतिनिधी मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मुंबईमध्ये धारावीत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार […]
विशेष प्रतिनिधी चंद्रपूर : देशातील एकही व्याघ्र प्रकल्प सद्यःस्थितीत बंद नाही. कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा अशी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी साठी अर्ज करणे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद मध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर […]
विशेष प्रतिनिधी पुणे : महात्मा गांधींनी १९४२ ला ब्रिटिशांविरुद्ध ‘चले जाव’ चा नारा दिला. त्यावेळी सत्याग्रही, क्रांतिकारकांनी आपापल्या मार्गांनी ब्रिटिशांना जेरीस आणले. ब्रिटीशांविरोधात चळवळींनी जोर […]
प्रतिनिधी मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेच्या मागणीसाठी रस्त्यावर नेमके उतरवले कोणी? विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे नेमके कोण आहे?, यासंदर्भात चौकशीचे आदेश महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारमधील […]
प्रतिनिधी मुंबई : परीक्षेसाठी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांचा आंदोलनावर पोलिसांनी मुंबईतील धारावी लाठीमार केला. संपूर्ण महाराष्ट्रात हा मुद्दा राजकीयदृष्ट्या पेटला असून सोशल मीडियावर त्याचे जोरदार पडसाद […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App