विशेष प्रतिनिधी सांगली : Nilesh Lanka : सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आयोजित केलेल्या ‘संस्कृती रक्षण मोर्चा’ सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर […]
नाव महाराष्ट्राच्या संस्कृती रक्षणाचे; मोर्चा मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि त्यात काँग्रेसचे नेते सामील!! हा राजकीय प्रकार आज सांगलीत घडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात आली, असा दावा करून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीत काढलेल्या मोर्चात मोठे शक्ती प्रदर्शन करून घेतले. या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह जयंत पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी खासदार विशाल पाटील सुद्धा सामील झाले होते. त्यामुळे या मोर्चाची चर्चा महाराष्ट्रभर रंगली.
विशेष प्रतिनिधी सांगली : Jitendra Awhad : त्यांच्यावर झालेल्या खालच्या पातळीच्या टीकेनंतरही जयंत पाटील शांत राहिले, परंतु मी तसे करणार नाही, असा इशारा आमदार जितेंद्र […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: Sada Saravankar : अमित ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवून मनसेला शिंगावर घेणारे सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांचे पाय धरून नमस्कार […]
संतोष देशमुख आणि वाल्मीक कराड प्रकरणाच्या फटक्यामुळे मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे “रिकाम्या” झालेल्या धनंजय मुंडे यांनी आज काम मागितले. छगन भुजबळांनी त्यांना लगेच कामाला लावले. असे आज रायगड मध्ये घडले.
युती दोन ठाकरे बंधूंची; पण माध्यमांमध्ये लढाई रंगली जागावाटपाच्या फॉर्मुल्याची!!, असे आज घटस्थापनेच्या म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घडले. दोन ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या अनेक भेटीगाठी घेतल्या
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेत्या तथा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या संघर्षावर महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. आरक्षणावरील संघर्ष हा नैसर्गिक आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार टीका करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर आज जालन्यात काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा आंदोलकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरापर्यंत छापे टाकून भिवंडीतून तीन तरुणांना अटक केली आहे. या तरुणांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून, त्यांनी सुमारे 3 लाख रुपये जमा करून पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाउंट रविवारी सकाळी हॅक झाले होते. हॅकर्सनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पाकिस्तान आणि तुर्कीच्या झेंड्यांचे फोटो पोस्ट केले होते. शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तात्काळ सायबर क्राइम पोलिसांना कळवले. तक्रार मिळाल्यानंतर 30 ते 45 मिनिटांत त्यांनी अकाउंटवर नियंत्रण मिळवल्याचे त्यांच्या पथकाने सांगितले आहे.
देशात आता नवीन जीएसटीचे दर उद्यापासून (22 सप्टेंबर) लागू होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना नवीन जीएसटी धोरणावर भाष्य केले आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयासह जीएसटी बचत महोत्सव सुरू होईल. समाजातील सर्व घटकांना याचा फायदा होईल. पंतप्रधानांनी जनतेला फक्त देशवासीयांच्या कठोर परिश्रमातून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून हे देशातील क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी वृत्तसंस्था : Laxman Hake : राज्यातील ओबीसी आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते लक्ष्मण हाके सध्या चर्चेत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स […]
जालना जिल्ह्यात झालेल्या दोन हल्ल्यामुळे आज महाराष्ट्रात खळबळ उडाली. यातला एक हल्ला मराठा आरक्षण आंदोलकांनी केला, तर दुसरा हल्ला कुठल्या आंदोलकांनी नाही तर थेट मधमाशांनी केला. त्यामुळे हे दोन्ही हल्ले महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले.
विशेष प्रतिनिधी पुणे : Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला “गोट्या खेळत होतास का? खिशातून […]
सायबर सुरक्षा ते ड्रग्स विरोधात झिरो टॉलरन्स अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांनी सुधारणांचा नवा अध्याय लिहिलाय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ओबीसी समाजावर लढो या मरो-ची परिस्थिती आली आहे. आतापर्यंत ओबीसींच्या 7 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप आहे. दोन समाज आमने-सामने आले आहेत. मराठवाड्यात तर अनेक गावांमध्ये मराठा-ओबीसी वाद सुरू आहे हे सर्व सरकारचे पाप आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सराईत खोटेपणा आणि माफी वीर ही राहुल गांधी यांची खरी ओळख आहे. आता ज्या निवडणूक आयोगावर अत्यंत खोटे आरोप बेछूट पद्धतीने राहुल गांधी करत आहे त्याबद्दल अनेकांना त्यांच्या खोटेपणाच्या आत्मविश्वासाबद्दल आश्चर्य वाटत आहे. पण ही खोटं बोलण्याची राहुल गांधी यांची पहिली वेळ नाही, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
राज्यात सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे ‘एआयआयएफए स्टीलेक्स 2025 – अ स्टील महाकुंभ’ चे उदघाटन संपन्न झाले.
जसा काका, तसा पुतण्या; दमबाजी करण्यात दोघांची स्पर्धा!! हे चित्र महाराष्ट्राला आज पाहायला मिळाले. आपल्यासाठीच सत्ता आणि आपणच सत्तेसाठी असा अविर्भाव बाळगणाऱ्या पवार कुटुंबातले काका – पुतणे लोकांना दमदाटी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत, याचा प्रत्यय महाराष्ट्राला पुन्हा एकदा आला.
विशेष प्रतिनिधी अहमदनगर : Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार आपल्या स्पष्टवक्ते आणि आक्रमक शैलीमुळे नेहमीच […]
विशेष प्रतिनिधी पुणे : NAVRATRI UTSAV : कधी ये नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण दिसत आहे. परंतु विश्व […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र एयरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड’च्या संचालक मंडळाची बैठक झाली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राज्यातील ओबीसी नेत्यांच्या धरसोड वृत्तीचा समाचार घेतला आहे. कोणतेही आंदोलन यशस्वी होण्यासाठी त्यात प्रामाणिकता असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर माझी भूमिका धरसोड वृत्तीची आहे का? हा प्रश्न ओबीसीच्या सर्वच नेत्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, असे ते म्हणालेत.
नागपूर येथे चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करताना कोणावर अन्याय होऊ देणार नाही. सारथी बार्टी सगळ्या संस्थांना मदत केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यापासून समाजा समाजात तेढ निर्माण केली जातेय, ही पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारी नाही, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App