विशेष प्रतिनिधी कोलकाता : बंगालमधील हॉस्पिटलमधील गैरव्यवस्था सुधारण्याऐवजी मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचे सरकार नवे नवे आणि अजब फतवे काढत आहे. मोबाईल फोन कोरोना फैलावण्यास कारणीभूत […]
पालघर झुंडबळीच्या घटनेवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि वैयक्तिक पातळीवर टिकाटिप्पणी करणे, तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडून […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतभर फिरून कोरोना व्हायरस फैलावणाऱ्या ६१९ परकीय नागरिकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यापैकी बहुसंख्य म्होरके तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. […]
पालघर येथील मॉब लिंचिंगच्या घटनेने महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेलाच तडा गेला आहे. महाराष्ट्रातील पालघर येथे पोलिसांसमोर तीन संतांची हत्या करण्यात आली. ठाकरे सरकार झोपा काढतंय का? […]
संपूर्ण देश कोरोना व्हायरसविरुध्द लढत असताना दिल्ली सरकारने माहिती मिळूनही कागदी घोडेच नाचविल्याचे दिसून आले आहे. ‘तबलिगी मरकज’मुळे संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, सर्व आमदार तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : पुण्यातील शनिवार वाड्याच्या पटांगणात दोन वर्षांपुर्वी झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. ही दंगल भडकवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले, […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत रोजंदारीवर आलेल्या कामगारांना घरी पोचविण्याची खोटी आश्वासने देऊन त्यांची वाहतूक करणाऱ्या केजरीवाल सरकारच्या सेवेतील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू, जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नसलेल्या अन्य सर्व वस्तू विशेषत: वैयक्तिक स्वच्छता, अन्य सफाईच्या वस्तू यांचा तुटवडा […]
विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या कोरोना बाधीतांवर उपचार करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : गेले तीन दिवस विविध पदाधिकारी, आमदार, खासदार, महापौर, जिल्हापरिषद अध्यक्ष, मंडल आणि बूथ कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष यांच्याशी एकूण 5 संवादसेतूच्या माध्यमातून संवाद […]
दिल्लीमध्ये येऊन स्वत:ची जगण्याची लढाई लढत दिल्लीकरांना सेवा देणारे हजारो मजूर संकटाच्या घडीमध्ये निघून चालले आहेत. या वेळी रस्त्यावर येऊन या मजुरांना आधार देण्याऐवजी अरविंद […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : भारत आणि जगातील सद्यस्थिती गंभीर आणि चिंतेची आहे. त्यावर त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्यांनी या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App