चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे हयात भर चीनचे सर्वोच्च नेते राहणार होते. चिनी कम्युनिस्ट पार्टीने त्यांचे स्थान कम्युनिस्ट क्रांतीचा सर्वोच्च नेता माओ झेडॉंग यांच्यानंतरचे असल्याचे सुनिश्चित केले होते.
पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत इम्रानला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, तरीही पीटीआय ९३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला. पण लष्कराने ७५ जागा जिंकणाऱ्या पीएमएल-एनला पंतप्रधान आणि ५४ जागा जिंकणाऱ्या झरदारींना राष्ट्रपती बनवले, पण आता असीम मुनीर फील्ड मार्शलच्या पलीकडे जाऊन परवेझ मुशर्रफांसारखे राष्ट्रपती बनू इच्छित असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. Pakistan
महापालिकाच काय, पण राज्य ताब्यात घेण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र; त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतले अजितदादा मात्र झाले माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष!!, असा विलक्षण राजकीय योगायोग आज घडला.
ठाकरे बंधूंची दोन राष्ट्रीय पक्षांना टिचकी; पवारांच्या राष्ट्रवादी सकट छोटे प्रादेशिक पक्ष घेतले पंखाखाली!!, हे 5 जुलै 2025 च्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचे वैशिष्ट्ये ठरले.
आगे हुसेन, पीछे हसन; बीच मे जगा मिली तो मै भी घुसन!!, अशा स्टाईलने ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची एन्ट्री घडवून आणली.
मराठीचा मुद्दा उचलून ठाकरे बंधू एकत्र येण्याची वातावरण निर्मिती तर चांगली झाली. ठाकरे बंधू या मेळाव्यात युतीची घोषणा करणार की नाही याविषयी देखील चर्चा झाली. पण काही झाले तरी युती होणे किंवा न होणे हा भविष्यातला थोडा दीर्घकालीन भाग झाला. त्याआधी ठाकरे बंधूंच्या पुढे पहिले आव्हान आहे, ते शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमधली गळती रोखायचे!!
ठाकरे बंधूंच्या ऐक्याला महायुतीच्या नेत्यांचा भरपूर मुद्द्यांचा इंधनपुरवठा महाविकास आघाडीचा होणार साफ सुपडा!!, अशीच खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झालीय.
नाशकात भाजप प्रवेशाची भाऊगर्दी, आपापसांतच करणार धुमश्चक्री; विरोधकांची उद्ध्वस्त वस्ती!!, अशी नाशिकच्या राजकारणाची अवस्था झालीय.
काँग्रेस केंद्रात सत्तेवर आली, तर आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायमची बंदी घालू, असे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव कर्नाटक मधले मंत्री प्रियांक खर्गे यांनी केले.
महाराष्ट्रातला हिंदी सक्तीचा मुद्दा तापल्यानंतर अनेकांना मराठी प्रेमाचे उमाळे आले. त्यामध्ये अनेक मराठी साहित्यिक देखील शिरले. त्यांनी फडणवीस सरकार विरुद्ध तोंड शेकून घेतले. मधल्या मध्ये शिवसेना आणि मनसे यांचे मनोमिलन झाले.
कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र, पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची आता अवस्था झालीय.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मोदी सरकारवर देश विकल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले मित्र आदानी आणि अंबानी यांना देश विकला
२०२६ – २७ मध्ये होणारा नाशिक आणि त्रंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने एक ऐतिहासिक, सांस्कृतिक उपक्रम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी महात्म्याचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे.
ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर पवारांच्या पक्षात आनंदाच्या उकळ्या; पण पवारांचा विचार चालू यातून कशा भाजायच्या राजकीय पोळ्या??, अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची अवस्था झाली आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे नामानिराळे; भाजपने स्वतःहून सत्तेच्या वळचणीला घेतलेले अजितदादा देखील फडणवीस सरकार विरुद्ध फिरले, पण narrative setting मध्ये भाजपचे नेते नेहमीप्रमाणे उणे पडले.
इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सत्ताधारी संघ आणि भाजप परिवाराने आणीबाणी विरोधामुळे मोठे कार्यक्रम घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते संघाच्या स्वयंसेवकांपर्यंत सर्वांनी त्यात भाग घेतला.
महाराष्ट्रात फडणवीस सरकारने लागू केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधी मोर्चात एकत्र येण्याची घोषणा ठाकरे बंधूंनी केली. ती त्यांच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी केली.
तारीख बदलून मोर्चा हा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??, असा सवाल राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेतून समोर आलाय. राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधातला आवाज बुलंद केल्यानंतर तो विषय महाराष्ट्रात ऐरणीवर आला.
माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!! हे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीने सिद्ध केले.
19500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचे पॅनल जिंकले. चंद्रराव तावरे यांचे पॅनल हरले.
शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या इतिहासात बारामतीकरांनी आतापर्यंत त्यांना कधीच निराश केले नव्हते. “शरद पवार बोले आणि बारामती डोले” अशी स्थिती तब्बल 55 वर्ष कायम होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 नंतर काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली. त्यावरून राजकीय वातावरण खूप तापले. मोदींना लोकशाही विरोधी ठरविण्यापर्यंत सगळ्यांची मजल गेली.
1971 ते 1975 या काळात देशातली अंतर्गत परिस्थिती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्या बाहेर चालली होती पण सरकारवरची इंदिरा गांधींची पकड अत्यंत मजबूत होती.
25 जून 2025 आणीबाणीच्या काळ्या पर्वाला 50 वर्षे पूर्ण झाले. इंदिरा गांधींनी आपली पंतप्रधानपदाची खुर्ची वाचवण्यासाठी देशावर आणीबाणी लादली.
ममता बॅनर्जी यांचा डाव त्यांच्याच तोंडून उघड; भारताने हाकललेल्या बांगलादेशी घुसखोरांना बंगाली म्हणून पश्चिम बंगाल मध्ये आणत आहेत परत!!, असे खरंच घडते आहे
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App