पुणे विभाग, मटणावर ताव, अटक झाल्यानंतरही राजेंद्र हगवणेच्या चेहऱ्यावर माज, हे सगळे आज दिसल्याने हेच का ते “राष्ट्रवादीचे संस्कार”??, असे विचारायची वेळ आली
चिकन नेकचा गळा आवळायला निघालेल्या नोबेल पुरस्कार विजेत्या मोहम्मद युनूस वर बांगलादेशात राजीनामा द्यायची वेळ आली, त्या उलट पूर्व भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी investment meet घेतली.
Operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानचा विजय झाल्याचे कितीही आव आणले असले
सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 3 दिवसांची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तीन मुद्द्यांवर आपला अंतरिम आदेश राखून ठेवला. यामध्ये ‘न्यायालयांद्वारे वक्फ, वक्फ बाय युझर किंवा वक्फ बाय डीड’ घोषित केलेल्या मालमत्ता डी-नोटिफाय करण्याचा अधिकारदेखील समाविष्ट आहे.
Operation sindoor मध्ये भारतीय सैन्याच्या पराक्रमाने पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याची चड्डी फाडली, तरी त्याचा कोट अंगावर शिल्लक राहिल्याने त्याने लगेच आपल्या कोटावर फील्ड मार्शलीचा “मोठ्ठा स्टार” लावून घेतला.
महाराष्ट्रात भाजपने आपल्या सत्तेच्या वळचणीला घेतलेल्या “पवार संस्कारितांचे” राजकीय उपद्रवमूल्य वाढत चालल्याचे पहिल्या सहा महिन्यांमध्येच समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार “भाजपामय” होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला नव्या पिढीतला “शोध” “थकला”; तो छगन भुजबळ यांच्यापाशीच येऊन थांबला!!, असे म्हणायची वेळ छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाने आणली.
अयुब खान, याह्या खान आणि झिया उर रहमान नाही दाबू शकले, तर मोहम्मद युनूस काय चीज आहे??, असा जोरदार सवाल करत शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने बांगलादेशात पुनरुत्थानाचा निर्धार केला.
पाकिस्तानचे 2025 – 26 चे वार्षिक बजेट अर्थात अर्थसंकल्प पाकिस्तानचे शहाबाज शरीफ सरकार किंवा पाकिस्तानी लष्कर फायनल करणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांनी एन्ट्री केली. धनंजय मुंडे यांच्याकडे खाते त्यांना देण्यात आले.
“मौत का सौदागर” नंतर पुढची चूक! अनेक वर्षे मार खाऊ नये काँग्रेसची भागेना भूक!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस पक्षाच्या नव्या टीकेने आणली आहे.
भारताने operation sindoor चा पहिला भाग यशस्वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात भारत कोणती आक्रमक पावले टाकून पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल??
operation sindoor च्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाने ठिकठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये काही मेसेज पकडले गेले, त्यामुळे youtuber ज्योती मल्होत्र आणि अन्य सहा जणांचे पाकिस्तानातले हेरगिरीचे चाळे उघड्यावर आले.
पाकिस्तान हा मूळात “ओरिजिनल” देशच नाही. तो भारताच्या द्वेषापोटी जन्माला घातला गेला. भारत द्वेषाने तो पोसला आणि पछाडला गेला.
Operation sindoor च्या सैन्य कारवाईत आणि सिंधू जल कराराच्या स्थगितीनंतर पाकिस्तानचे हात, पाय, डोके आणि अन्य सर्व अवयव आवळल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी वेगवेगळे हातखंडे आजमावायला सुरुवात केली आहे.
“बाल वाङ्मयाच्या” प्रकाशनात शरद पवारांची राजकीय फटकेबाजी; PMLA कायदा रद्द करून भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावाची तयारी!!, असा प्रसंग काल मुंबईत घडला.
7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांमधून खासदारांची परदेशांमध्ये पाठवणी आणि कपिल सिब्बलांची (स्व)पाठ थोपटणी, असे राजकीय चित्र आज समोर आले.
भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर पाकिस्तान वर diplomatic strike करण्यासाठी मोदी सरकारने वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायचा निर्णय घेतला.
१५ मे रोजी संध्याकाळी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्तकी यांच्यातील फोन कॉलमुळे पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय हल्ल्यांप्रमाणेच गोंधळ निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांत भारताने दहशतवादाविरोधात आपली भूमिका पूर्णपणे बदललेली दिसते. यापूर्वी भारत अनेकदा संयम दाखवत होता. पण आता भारत संयम सोडून थेट कारवाई करत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर.
भर उन्हाळ्यात एकमेकांना दिलेले व्हॅलेंटाईनचे गुलाब सुकले, पण ठाकरे बंधूंचे ऐक्य चर्चेच्या गुऱ्हाळाच्या चरकातच अडकून पडले!!, अशी अवस्था उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या राजकीय ऐक्याची झाली आहे.
Operation sindoor दरम्यान पाकिस्तानातल्या अण्वस्त्रांना धक्का लागल्याबरोबर पाकिस्तान भित्र्या कुत्र्यासारखा दोन पायाचे पुढे घालून शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे धावला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे. सीमेवरील त्याच्या नापाक कारवायांसाठी भारताकडून त्याला इतके योग्य उत्तर मिळाले की त्याने गुडघे टेकले. दरम्यान, पाकिस्तानने अनेक धमक्या दिल्या, तेथील मंत्र्यांनीही अणुहल्ला करण्याबद्दल बोलले
जर पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीचे वर्णन कोणत्याही म्हणीद्वारे केले जाऊ शकते, तर ते म्हणजे- ‘जखमेवर मीठ चोळणे’. पाकिस्तानला अजूनही भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे दुःख जाणवत आहे
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App