पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे पाकिस्तानला धडा शिकवायच्या बेतात आलेत, पण शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते मोदींच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना “मार्गदर्शन” करण्याऐवजी दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलातच अडकलेत!!
पहलगाम हल्ल्यानंतर देशात सुरू असलेल्या प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे 7, लोककल्याण मार्ग या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीला पोहोचले.
पहलगाम खाल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानला धडा शिकवायचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांनी त्यांचे टार्गेट, वेळ आणि मोडस ऑपरेंडी ठरवावी. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे कारवाईचे स्वातंत्र्य (operational freedom) दिले जाईल, अशा स्पष्ट शब्दांत मोदींनी भारतीय सैन्य दलांच्या तिन्ही प्रमुखांना आश्वासित केले.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहिल्याचा काँग्रेसने एकीकडे दावा केलाय
पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 27 हिंदूंचे शिरकाण केल्यानंतर सगळा देश पाकिस्तान विरुद्ध खवळला. देशात पाकिस्तान विरुद्ध प्रचंड आग भडकली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय हवामान तज्ज्ञ म्हणून गौरविलेले ज्येष्ठ नेते जुन्या खोट्या भांडवलावर अजून किती दिवस राजकीय पोट भरणार
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांमध्ये सर्वात महत्त्वाचा जो सिंधू जल करार चर्चेत आलाय
पहलगाम मधला हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी नागरिक शोधून काढून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्याच्या सूचना केल्या.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सौदी अरेबिया दौरा आणि अमेरिकन उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचा भारत दौरा यांचे “पॉलिटिकल टायमिंग” […]
पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली. बैसरन घाटीत मुसलमानांना बाजूला काढून त्यांनी 29 हिंदूंना गोळ्या घातल्या. पॅन्ट उतरवून त्यांचे धर्म तपासले.
शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!
याह्या सिनवार, मारवा इसाह, खालिद मशाल, मेहमूद जहर इस्माईल हनिया आणि मोहम्मद दैफ हे 6 जण कोण होते?? ते नेमके काय काम करत होते??
जम्मू-काश्मीरच्या पहलगांमध्ये पाकिस्तानी लष्करातल्या कमांडोजने दहशतवाद्यांचा बुरखा पांघरून हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यांना धर्म विचारला.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांचे हत्या केल्यानंतर ज्या पद्धतीने जगातल्या सर्व देशांच्या प्रतिक्रिया आल्या
पाकिस्तानी लष्कर प्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर हल्ला करण्याची हिंमत केली.
राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!, अशी आज तरी ठाकरे बंधूंच्या ऐक्याची अवस्था झाली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था सध्या 1980 च्या दशकातल्या चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी झालीय. कारण त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती होत चाललीय.
गेल्या तीन-चार दिवसांमध्ये ठाकरे परिवार आणि पवार परिवार यांच्यातल्या ऐक्य आणि बैठकांच्या बातम्यांची भरमार मराठी माध्यमांनी केली
ठाकरे बंधूंच्या एकीच्या गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!, असे म्हणायचे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेला फुटलेल्या फाट्यांनी आणली.
उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनंतर महाराष्ट्रात पवार काका – पुतण्याच्या राजकीय ऐक्याची चर्चा सुरू झाली.
राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत काय दिली आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी लगेच जाहीर भाषणातून प्रतिसाद काय दिला
राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”; गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे “री फिटिंग”!!, असेच सत्य राहुल गांधींनी दिलेल्या नव्या मुलाखतीतून समोर आले.
संग्राम थोपटे यांना काँग्रेसने दिले तोकडे बळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; त्यामुळे संग्राम थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी एकीकडे National herald case तुरुंगाच्या वाटेवर आहेत
मुसलमान नेते काँग्रेसचे अध्यक्ष जरूर झालेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नेहरू + गांधी परिवाराच्या नसेवर नेमके बोट ठेवलेय, हे गांधी परिवारासकट काँग्रेसच्या नेत्यांनाही मान्य करावे लागेल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App