मुंबई मेरी जान म्हणणारा देशभरातील श्रमिक ठाकरे सरकारच्या असंवेदनशिलतेमुळे येथून पलायन करू लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या दोन महिन्यांपासून ढिम्म राहिलेल्या ठाकरे सरकारमुळे लाखो स्थलांतरीत मजुरांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सरकारने मारे घोषणा केल्या, पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची विचारपूस करायला एकही शासकीय कर्मचारी आला नाही. त्यामुळे या मजुरांनी महाराष्ट्राबाबतच संताप व्यक्त केला आहे.
निलेश वाबळे
मुंबई मेरी जान म्हणणारा देशभरातील श्रमिक ठाकरे सरकारच्या असंवेदनशिलतेमुळे येथून पलायन करू लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून ढिम्म राहिलेल्या ठाकरे सरकारमुळे लाखो स्थलांतरीत मजुरांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. सरकारने मारे घोषणा केल्या, पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची विचारपूस करायला एकही शासकीय कर्मचारी आला नाही. त्यामुळे या मजुरांनी महाराष्ट्राबाबतच संताप व्यक्त केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App