विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहलगाम हल्ला होण्याआधी मराठी माध्यमांच्या बातम्यांना ठाकरे पवारांच्या कौटुंबिक परीक्षेने व्यापून टाकले होते दोन्ही बड्या घराण्यांच्या ऐक्याची माध्यमांनीच जोरदार पतंगबाजी केली होती पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरच्यावरच त्यांची त्यांनी आज कापून टाकली.
एनडीटीव्हीच्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंब एक झाले, तर आमची काही हरकत असायचे कारणच नाही. पण ते सध्या एकत्र येतील अशी कुठलीही परिस्थितीत दिसत नाही, असे सांगून माध्यमांच्या पतंगबाजीला कात्री लावली.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना साद – प्रतिसाद देऊन ते परदेश दौऱ्यावर निघून गेले. शरद पवार आणि अजित पवार हे त्यांच्या संस्थाच्या बैठकांमध्ये एकत्र आले. पण त्यावरून माध्यमांनी फार मोठमोठे अर्थ काढत ठाकरे बंधू एकत्र येणार, पवार काका + पुतणे एकत्र येणार. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडणार, अशा बातम्यांची भरमार केली. मात्र या बातम्यांच्या पतंगांची कन्नी फडणवीस यांनी कापून टाकली.
या मुद्द्यावर फडणवीसांना एनडीटीव्ही च्या मुलाखतीत प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणाले :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App