विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्राचे तीन नवीन कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. कायद्याबाबत गैरसमज करून घेऊ नयेत, आपण संवाद करू या. एकत्र येऊन आंदोलनाच्या विषयावर मार्ग काढू या असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिह तोमर यांनी केले. त्यासंदर्भात पत्र त्यांनी शेतकऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. सोशल मीडियावर ते भरपूर व्हायरल होत आहे.
Agricultural minister narendra Singh tomar written a letter to farmers
_____________________________________________________________________________________________________________
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App