छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवतांचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची, हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही ; असे उद्धव ठाकरे
विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकमधील बँगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जी घटना घडली या घटनेची निंदा करत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र […]