विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील ठाकरे- पवार सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर या प्रमाणे आहे. या सरकारचे ४० घोटाळे बाहेर काढणार असून ठाण्याचे नेते प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड यांचे घोटाळे बाहेर आल्याचा दावा, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.ठाकरे- पवार सरकारचे ४० घोटाळे बाहेर काढणार ; किरीट सोमय्या यांचा जोरदार इशाराThackeray-Pawar governments 40 scams will be brought out : Kirit Somayya
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App