वृत्तसंस्था
भुवनेश्व र : ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला गोवर्धन मठाचे शंकराचार्य स्वामी निश्च्लानंद सरस्वती यांनी विरोध केला आहे. Puri Sir opposes airport in puri
ते म्हणाले, ‘‘पुरीतील कोणत्याचही विकासकामाबद्दल राज्य सरकारने माझ्याशी चर्चा करायला हवी. पुरीत विमानतळ उभारण्यास मी कधीही पाठिंबा देणार नाही. तरी सरकारने काम पुढे रेटलेच तर नागरिकांमध्ये जागृती निर्माण करेन. मग सरकारने परिणामांना तयार राहावे.
शंकराचार्य म्हणाले की, पुरीपासून ५०-५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भुवनेश्व्र येथे विमानतळ आहे. जर पुरीत विमानतळ झाले तर तेथील गायरान नष्टे होईल. धार्मिक स्थळ म्हणून पुरीचे महत्त्व कमी होईल आणि ते पर्यटन स्थळ म्हणून ते अस्तित्वात येईल. पुरी व अध्यात्मवाद हे समानअर्थी आहेत आणि त्यापासून आपण दूर जाऊ शकत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App