Orphan Children – कोरोनामुळं अनेक कुटुंब उध्वस्त झाली. पण नियतीनं काही चिमुरड्यांवर केलेला अन्याय हा अत्यंत भयावह आहे. अनेक लहानग्यांच्या डोक्यावरील आई-बाप रुपी चत्र कोरोनानं हिरावलं. अनेक मुलांचे तर आई आणि वडील दोघंही राहिले नाहीत. त्यामुळं अशा अनाथांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला, पण मोदी सरकारनं या मुलांची जबाबदारी घेतली आहे. Orphan Children got relief Government will give 10 lakh and free education
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App