
वृत्तसंस्था
अयोध्या : श्रीरामाच्या अयोध्येतील पाचवा दीपोत्सव रामायणाच्या चित्ररथांनी सजणार आहे. त्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरू असून अयोध्येत नऊ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. Ayodhya: Students of Avadh University made rangolis at Ram Ki Paidi ahead of Deepotsava
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीपोत्सवाच्या तयारीचा आढावा घेताना उत्तर प्रदेशातील सर्व लोकप्रतिनिधींना म्हणजे खासदार, आमदांपासून ते ग्रामपंचायत सदस्य पर्यंत सर्व लोकप्रतिनिधींना दीपोत्सवात वेगळ्या प्रकारे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
I appeal to all public representatives in the state who are more than 8 lakh in number to adopt one house each and contribute towards lighting diyas and distributing sweets to them. I appeal to them to give #Diwali gifts to the children in these families: UP CM Yogi Adityanath pic.twitter.com/o7rG5aVetJ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 3, 2021
उत्तर प्रदेशात आठ लाखाहून अधिक लोकप्रतिनिधी आहेत. यापैकी प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या जवळचे एक घर दत्तक घेऊन तेथे दीपप्रज्वलन करावे आणि गरजू कुटुंबांना व्यक्तींना दिवाळीची भेट वस्तू द्यावी. दिवाळीचा आनंद गरिबांच्या घरांमध्ये देखील पोहोचावा, असे आवाहन यांनी केले आहे.
Ayodhya: Students of Avadh University made rangolis at Ram Ki Paidi ahead of #Deepotsava. pic.twitter.com/N2Ww2Ex6tD
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 3, 2021
प्रधानमंत्री आवास योजनेतून उत्तर प्रदेशात 43 लाख घरी शहरी आणि ग्रामीण भागात देण्यात आली आहेत प्रत्येक घरात दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन योगिनी केले आहे लोकप्रतिनिधींना या दीपोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अवध विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी येथे राम की पौङी येथे भव्य रांगोळ्या काढून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणीत केला आहे.
Ayodhya : Students of Avadh University made rangolis at Ram Ki Paidi ahead of Deepotsava
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे, समाजहितापेक्षा नफा महत्वा, माजी महिला कर्मचाऱ्याने आरोप करत मार्क झुकेरबर्ग यांच्या राजीनाम्याची केली मागणी
- नबाब मलिक मंदबुध्दी असलेले नेते, समीर वानखेडे यांच्या बहिणीचा आरोप
- अर्थव्यवस्थेला मिळणार गती, यंंदाच्या आर्थिक वर्षात विकास दर १० टक्के राहण्याचा निती आयोगाचा अंदाज
- परमबीर सिंग आदित्य ठाकरे यांच्या जवळचे, त्यांनाच विचारा कोठे पळून गेले? नितेश राणे यांची टीका