विशेष प्रतिनिधी
कोलकता – प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल पुन्हा एकदा जाहीरपणे चिंता व्यक्त केली आहे. हिंसाचार संपावा म्हणून राज्य सरकारच काम करताना दिसत नाही. पश्चि म बंगालमध्ये राज्यघटना संपली आहे अशा शब्दांत ते बरसले.
मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर ते म्हणाले, रात्री हिंसाचाराच्या बातम्या मिळतात सकाळी मात्र सगळे काही ठीक असल्याचे सांगितले जाते. राज्य सरकारने जनतेचा विश्वाळस पुन्हा मिळवावा. कायद्याची चौकट मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी.
हिंसाचारग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी मला हेलिकॉप्टर दिले गेले नाही. हे योग्य नव्हे. हा हिंसाचार असाच सुरु राहिल्यास घटनात्मक मार्गाने पश्चिाम बंगाल सांभाळणे अवघड बनत जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेस २०२४ मध्ये राजकीय पटलावर असेल का? संजय राऊत यांचा सवाल
- अमेरिकेने लपविली कोरोना बळींची संख्या, नऊ लाखांवर मृत्यू झाल्याचे मुख्य वैद्यकीय सल्लागारानेच केले मान्य
- निर्यातीसाठी अच्छे दिन, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीत ८० टक्के वाढ
- लखनऊमध्ये थायलंडच्या कॉलगर्लच्या मृत्यूनंतर अनेक बडे नेते, व्यावसायिक पोलीसांच्या रडारवर
- भारत बायोटेककडून राज्यांना थेट लस पुरवठा, १४ राज्यांमध्ये सुरूवातही
- म्यानमारमधील विद्यापीठांतून अनेक जण निलंबित, लष्करासोबत प्राध्यापक-विद्यार्थ्यांचा संघर्ष