पश्चिम बंगालमध्ये बकरी ईदच्या तीन दिवसांच्या सुट्टीचे लाड बंद; फक्त २८ मे रोजीच सरकारी सुट्टी जाहीर!!
पश्चिम बंगालमध्ये आधीच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारने मुस्लिमांचे केलेले सगळे लाड शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने बंद करत आणले
पश्चिम बंगालमध्ये आधीच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारने मुस्लिमांचे केलेले सगळे लाड शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने बंद करत आणले
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी बुधवारी भारत-बांगलादेश सीमेवरील २७ किलोमीटर जमीन BSF ला सुपूर्द केली. यावर कुंपण (फेंसिंग) आणि सुरक्षा रचना (स्ट्रक्चर) उभारले जाईल.
पश्चिम बंगाल सरकारने ओबीसी आरक्षण व्यवस्थेत बदल केला आहे. राज्यात ओबीसी आरक्षण 17% वरून 7% पर्यंत कमी करण्यात आले आहे. नवीन यादीनुसार, आता फक्त 66 जाती ओबीसी आरक्षणाच्या कक्षेत राहतील. धर्म-आधारित वर्गीकरणाची व्यवस्था देखील रद्द करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात १४९ मतदारसंघात आज मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. त्यांनी तिथे विक्रमादित्य वैदिक घड्याळ देखील पाहिले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकटी लढत असल्याने सध्या चौथ्या स्थानावर आहे पण काँग्रेसने लाडक्या बहिणींवर आणि शेतकऱ्यांवर पैशांच्या घोषणांचा तुफान पाऊस पडलाय. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यात त्यांनी बंगाली जनतेला तुफानी आश्वासने दिली.
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) ची अंतिम मतदार यादी शनिवारी प्रसिद्ध झाली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) मनोज कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, राज्यात आता एकूण मतदारांची संख्या 7,04,59,284 आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला दोन-तीन महिनेच उरले आहेत. येथे अजून भाषणे आणि रॅलींचा गलबलाट नाही. पण, राजकारण चांगलेच तापले आहे. कोलकाताच्या न्यू मार्केटपासून चांदनी चौकपर्यंत, न्यू टाऊनपासून जेसप बिल्डिंगपर्यंत आणि मुर्शिदाबादच्या बेलडांगापासून बर्धमानपर्यंत सुमारे 600 किमीच्या प्रवासात हे स्पष्ट झाले की, सध्या मतदार यादीच निवडणुकीचे रणांगण बनली आहे.
निवडणूक आयोगाने (EC) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करून माहिती दिली. निवडणूक आयोगाने कोर्टात सांगितले की, बंगालमध्ये SIR दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना हिंसाचार, धमक्या आणि कामात अडथळे यांसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागला.
पश्चिम बंगालमध्ये 21-40 वयोगटातील बेरोजगार लोकांना 1,500 रुपयांचा मासिक भत्ता दिला जाईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जर त्यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले, तर ही योजना 15 ऑगस्टपासून सुरू केली जाईल.
पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात सोमवारी सकाळी दोन गोदामांना आग लागल्याने 8 लोकांचा मृत्यू झाला. अनेक मजूर बेपत्ता आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 3 वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी सुमारे 7 तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी 10 वाजता आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, गोदामाच्या काही भागांमध्ये उशिरा संध्याकाळपर्यंत धूर आणि आग धुमसत राहिली.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : West Bengal सुप्रीम कोर्टाने गुरुवारी ईडीच्या याचिकेवर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्य सरकार, डीजीपी राजीव कुमार आणि इतरांना नोटीस बजावली. […]
पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. न्यूज एजन्सी पीटीआयने बंगाल आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या दोन परिचारिकांमध्ये निपाह विषाणूची लक्षणे आढळली आहेत.
कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये फुटबॉलर लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या तोडफोड आणि गोंधळामुळे पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप बिस्वास यांनी मंगळवारी राजीनामा दिला.
राहुल गांधींनी Vote Chori आणि मतदार यादी सुधारणा अर्थात SlR विरोधात कितीही आदळआपट केली, तरी Vote Chori चा मुद्दा भाजपच्या बाबतीत खरा नाही, तर तो इतर प्रादेशिक पक्षांच्याच बाबतीत खरा आहे. इतर प्रादेशिक पक्ष बनावट मतदार बनवून वाट चोरी करत आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेसच्याच नेत्यांनी करून राहुल गांधींच्या आरोपांमधली हवा काढून टाकली
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धोकादायक म्हटले आहे. ममता यांनी गुरुवारी कृष्णानगर येथील सभेत सांगितले की, शहा यांच्या डोळ्यात दहशत आहे. त्यांच्या एका डोळ्यात तुम्हाला दुर्योधन तर दुसऱ्या डोळ्यात दुःशासन दिसेल.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये एसआयआर (SIR) आणि बीएलओ (BLO) यांच्या आत्महत्येसंबंधी एका प्रकरणावर सुनावणी केली. न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे.
देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) चे अर्ज 11 डिसेंबरपर्यंत जमा केले जातील. यादरम्यान, तामिळनाडूमध्ये आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, मसुदा मतदार यादीतून 84 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली जाऊ शकतात.
देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 28 ऑक्टोबरपासून स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत. अनेक राज्यांतून BLO च्या मृत्यूच्या बातम्याही येत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ममता सरकार 8 महिन्यांच्या विरोधानंतर नवीन वक्फ सुधारणा कायदा लागू करण्यास सहमत झाले आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, राज्यातील 8063 वक्फ मालमत्तांची माहिती 6 डिसेंबर 2025 पर्यंत केंद्र सरकारच्या UMID वेबसाइटवर अपलोड करावी.
देशातील 12 राज्यांमध्ये 51 कोटींहून अधिक मतदारांच्या घरी पोहोचणाऱ्या 5.32 लाखांहून अधिक बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) वर कामाच्या दबावाचा आरोप वाढत चालला आहे. SIR च्या 22 दिवसांत 7 राज्यांमध्ये 25 बीएलओंच्या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशिदीच्या भूमिपूजनाचे पोस्टर लागले आहेत. यावर लिहिले आहे की – जिल्ह्यातील बेलडांगा येथे बाबरी मशिदीचा भूमिपूजन सोहळा होईल. तृणमूल काँग्रेस (TMC) आमदार हुमायूं कबीर यांना आयोजक म्हणून नमूद केले आहे.
बुधवारी सर्वोच्च न्यायालयात SIR विरुद्ध दाखल केलेल्या तामिळनाडू, बंगाल आणि केरळच्या याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने म्हटले की, SIR प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष जाणूनबुजून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात निवडणूक व्यवस्थेशी संबंधित दोन प्रस्तावांवर आक्षेप घेतला आहे. यामध्ये डेटा एंट्रीचे काम खासगी कंपन्यांना देण्याचा आणि खासगी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आत मतदान केंद्रे (पोलिंग स्टेशन) बनवण्याचा सल्ला/सूचना समाविष्ट आहे.
१२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (SIR) मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLOs) च्या मृत्यूचे प्रमाण चिंतेचे कारण बनले आहे. २१ आणि २२ नोव्हेंबरच्या रात्री मध्य प्रदेशात “आजारपणामुळे” दोन BLOs चा मृत्यू झाला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) (मतदार यादी पडताळणी) फॉर्म स्वीकारतील असे दावे फेटाळून लावले आणि सांगितले की, बंगालमधील प्रत्येक व्यक्ती ते भरत नाही, तोपर्यंत ते स्वीकारणार नाहीत.