• Download App
    भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात; भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांचा विश्वास । Poverty in India to end by 2050; India's richest man Gautam Adani believes

    भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात; भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांचा विश्वास

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात येईल, असा विश्वास भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांनी व्यक्त केला आहे. Poverty in India to end by 2050; India’s richest man Gautam Adani believes



    भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना वाटते की, २०५० पर्यंत भारत गरीब मुक्त देश होईल. २०५० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सुमारे $ २५ ट्रिलियनच्या वाढीसह $ ३० ट्रिलियन होईल. अदानी यांच्या म्हणण्यानुसार, “२०५० मध्ये अजून १० हजार दिवस बाकी आहेत. या काळात देश मोठी प्रगती करेल आणि गर्भ श्रीमंत होईल.

    Poverty in India to end by 2050; India’s richest man Gautam Adani believes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुप्रिया सुळेंची राजकीय वाटचाल प्रोफेसर एन. जी. रंगा होण्याच्या दिशेने!!

    Anna Hazare : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर अण्णा हजारेंनी सोडले मौन; म्हणाले – सरकारने सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये, केंद्र सरकारला सुनावले खडे बोल

    शिवसेना आणि तृणमूळ काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या बंडखोर २६ खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अधिमान्यता; बंडखोरीवर शिक्कामोर्तब!;