वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाने जे निर्बंध लादले आहेत तसेच जी आचारसंहिता लावली आहे, त्यावर राजकीय पक्षाचे नेते चिडले आहेत. निवडणूक आयोगाला थेट आचारसंहितेवरून बोलता येत नाही त्यामुळे वेगळ्या मार्गाने अनेक नेते निवडणूक आयोगावर निशाणा साधताना दिसत आहेत. Digital propaganda and track records of criminals;
राजकीय पक्षांची नेमकी कोंडी आणि अडचण काय आहे हे समजून घेतले तर राजकीय नेत्यांची चिडचिड कशामुळे होते? हे लक्षात येईल.
परंतु निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्याने नेमके गुन्हेगारी स्वरुपाचे किती उमेदवार उभे राहतात? ते ट्रॅक रेकॉर्ड कसे सादर करतात? याकडे आयोगाचे लक्ष राहणार आहे आणि हीच या सर्व राजकीय पक्षांची खरी “अडचण” आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App