रक्षा खडसे म्हणाल्या की , केवळ घोषणा करून आणि भाषणे देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत.Raksha Khadse criticizes Thackeray government; Said – “Declarations and speeches do not solve the problems of farmers”
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि भाजपसह अन्य विरोधी पक्षांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप केलेले पाहायला मिळत आहे.तसेच राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.यावर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. रक्षा खडसे म्हणाल्या की , केवळ घोषणा करून आणि भाषणे देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत.
पुढे रक्षा खडसे म्हणाल्या की , ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. खूप कमी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत. सरकारनं शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहे.
Raksha Khadse criticizes Thackeray government; Said – “Declarations and speeches do not solve the problems of farmers”
महत्त्वाच्या बातम्या
- Happy Diwali : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, प्रकाशाचा हा सण प्रत्येक कुटुंबात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो !
- पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून राऊत, मलिक यांची केंद्रावर टीका; पण महाराष्ट्रात व्हॅट कधी कमी करणार?
- Nawab Malik Tweet : ‘ना खंजीर उठेगा, ना तलवार इनसे! नवाब मलिक यांचे पुन्हा एक सूचक ट्वीट
- Booker Prize 2021 : डॅमन गॅलगुट यांच्या ‘द प्रॉमिस’ या कादंबरीला मिळाला 2021चा मानाचा बुकर पुरस्कार