फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात मदत मिळाली होती.या सरकारने केवळ आश्वासने दिली पण मदत तोडकीच दिली.Farmer leader Raju Shetty: Rs 950 assistance to Guntha during […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात सध्या लखीमपुर हिंसाचाराचा घटना गाजत असला तरी काँग्रेस पक्षाने मात्र त्या घटनेत स्वतःला वाहून जाऊ देऊ नये, असा परखड […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट देशात ओसरत चालली आहे. कारण गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहेत. देशात १८,१६६ नवे रुग्ण आढळून […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाने कोरोनाविरोधी लसीकरण वेगाने सुरु असून १०० कोटी डोस देण्याकडे वाटचाल सुरु ठेवली आहे. आतापर्यंत ९५ कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला […]
वृत्तसंस्था लडाख : लडाखमध्ये चिनी सैन्याकडूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग झाला आहे. यातून चीनच्या सैन्याने भारत – चीन द्विपक्षीय कराराचा भंग केला आहे, अशा स्पष्ट […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑलिंपिक वीर आणि भारताला भालाफेकीत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा भाला तब्बल दीड कोटी रुपयांना विकला गेला आहे. Neeraj Chopra’s javelin […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – फोर्ब्स मासिकाने २०२१ या वर्षातील भारतातील सर्वाधिक १०० श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – आईस्क्रीमवर आता भरभक्कम कर भरावा लागणार असल्याची माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने दिली. त्यामुळे आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आईस्क्रीम […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – एमआयडीसी औद्योगिक पायाभूत सुविधा विकास निर्देशांकात देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यभरात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीस सुरू होऊ शकते, अशी शक्यता राज्य बालरोग टास्क फोर्सकडून […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर उद्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मोदी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने देशांतर्गत उत्पादित रशियन सिंगल डोस कोरोना लस स्पुतनिक लाइटच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. ही लस अद्याप भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर […]
वृत्तसंस्था लखनऊ : दोन्ही नेत्यांची टार्गेट एक आहे पण मात्र नेतेपदाच्या चुरशीत मात्र तिसराच नेता भरपूर पुढे निघून गेला आहे, अशी अवस्था आजच्या घडीला उत्तर […]
प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नुकतेच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. सध्या आर्यन 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. आर्यनचे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना महामारीदरम्यान कडक तरतुदी लागू करण्यात आल्या असूनही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ही एक मोठी समस्या बनून आहे. यावर उपाय म्हणून भारतीय […]
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू -काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सला (एनसी) आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. जम्मू विभागातील पक्षाचे अध्यक्ष देवेंद्र सिंह राणा यांनी पक्षाच्या प्राथमिक […]
विशेष प्रतिनिधी कोची: मी स्वतः पैसे भरून लस घेतली आहे.सरकारला पुरेशा कोरोना लस उपलब्ध करुन देता आल्या नाहीत. मी स्वतः पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, लखीमपूर खेरी घटनेतील […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 66,85,415 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोळशाच्या कमतरतेबद्दल अनावश्यकपणे भीती निर्माण करण्यात आली आहे गेल आणि टाटा यांच्यातील विसंवादामुळे हे झाले आहे, असे केंद्रीय ऊर्जा मंत्री […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एका महत्त्वपूर्ण निर्णय घेत खाद्यतेल आणि तेलबीयांच्या साठ्यांच्या आकारावर 31 मार्च 2022 पर्यंत मर्यादा घातली आहे.विशिष्ट […]
यूपी काँग्रेसने 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून औपचारिकरीत्या आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. प्रियांका गांधींनी प्रथम वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि दुर्गा मंदिरात […]
भारत सरकारने कोविड लसीची निर्यात पुन्हा सुरू केल्यानंतर रविवारी लसीची पहिली खेप म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशला पाठवण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅक्सिन मैत्री अंतर्गत भारताने […]
भाजप खासदार वरुण गांधी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारापासून सरकारला सतत लक्ष्य करत आहेत. लखीमपूर हिंसाचारानंतर वरुण गांधी यांनी […]
राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दौरा देखील केवळ राजकीय पर्यटनाचा नमुना आहे. त्यात खरी सहानुभूती आणि करुणा नाही, असा आरोप केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App