प्रतिनिधी नाशिक : नाशिक मध्ये भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला काहीच दिवस उरलेले असताना नव्या वादाला तोंड फुटले होते. संमेलन गीतामध्ये भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर […]
Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. यावेळी तिने स्वातंत्र्याबाबत बेताल वक्तव्य केले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका […]
अल्पसंख्यांका विभागाचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठवली आहे. […]
महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर मलिक खान यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. नीलोफर […]
Waqf Board land scam case : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने पुणे […]
सोशल मीडियावरून विराट कोहलीच्या मुलीवर बलात्काराचा धमकी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला बेड्या ठोकल्या.IIT ENGINEER ARRESTED: Mumbai police arrest […]
वक्फ बोर्ड जमिनीसंदर्भात ही धाड पडल्याची माहिती प्राथमिक स्तरावर हाती आली आहेAURANGABAD: Big news: ED raids in Aurangabad; two industrialists targeted – raids at seven […]
वृत्तसंस्था पुणे : वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्यात संदर्भात पुणे आणि औरंगाबादेत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी छापेमारी करत आहे. सुमारे 7.76 करोडो रुपयांच्या घोटाळ्यात अनेकांच्या जमिनी […]
महाराष्ट्रातील नागपूर येथील ऋचानं सर्वाधिक बुद्धयांक असणारी व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : जगात सर्वाधिक हुशार असणाऱ्या व्यक्ति कोण असं म्हटलं तर […]
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे त्याचवेळी पवसाचीही शक्यता आहे. निरभ्र आकाशामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वार्यांचा प्रवाह वाढला आहे. Cold conditions prevailed […]
भटके विमुक्त समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन कार्य करीत असलेले गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री किताबाने गौरवून केंद्र सरकारने एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा उचित सन्मान केला […]
कंगना रनौत तिच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते. ती कोणत्याही विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. आता कंगनाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे की, […]
अहमदनगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड आयसीयू वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कोरोना वॉर्डमध्ये दाखल […]
औरंगाबादमध्ये कोरोना विषाणूची लस न घेणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत कठोर आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने बुधवारी जिल्ह्यातील सर्व शिधावाटप दुकाने, गॅस एजन्सी आणि पेट्रोलपंपांना लसीचा […]
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील ३ ते ४ दिवस ते रिलायन्स ग्रुपच्या हरकिशनदास रुग्णालयात उपचार घेणार आहेत. काही […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : वीर सावरकर गोमांस खाणे चुकीचे मानत नव्हते; गायीला माता म्हणण्याला होता विरोध होता, असे वक्तव्य काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी केले आहे. […]
विशेष प्रतिनिधी अहमदनगर : नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या वेळी डॉक्टर आणि परिचारिकांचा अक्षम्य हलगर्जीपणा पोलीस अधीक्षकांनीच सांगितला आहे. आग लागल्यानंतर पहिल्या दहा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : दररोज पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे आरोप करणारे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांना न्यायालयानेच फटकारले आहे. तुम्ही […]
विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई विमानतळाने दैनंदिन फेºया वाढविण्याचा निर्णय घेतला. मुंबई विमानतळावरून दररोज ६६० उड्डाण होणार आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने १०० टक्के […]
मागील लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ राजकारणातून गायब झाले होते. मात्र, आता किमान सोशल मीडियाच्या माध्यमातून अॅक्टीव्ह झाले आहेत. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मॉडेल रिया चक्रवर्तीला विशेष न्यायालयाने दिलासा दिला. रियाला तिची बँक खाती आणि ठेवी खुली […]
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी येत्या १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ रोजी मतमोजणी होणार आहे. या […]
आता एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांवर आपली नोकरी कायमस्वरूपी घालवावी लागणार आहे.ST Corporation ready to take drastic steps; There is no solution to the ST […]
केंद्राने वारंवार सांगूनही राज्य सरकारचे रुग्णालयांच्या सुरक्षेकडे लक्ष नाही असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला.The state government does not pay attention […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App