BJP : भाजपने म्हटले- ठाकरेंना पराभूत करण्यासाठी राऊतांचा गटच सक्रिय, ठाकरेंची विधान परिषदेतील उपस्थिती 50 टक्केही नाही, त्यांनी जागा अडवू नये
उद्धव ठाकरे यांनी जर विधान परिषद निवडून लढवली तर संजय राऊत यांचा गट त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाकरेंनी निवडणूक लढवू नये म्हणून संजय राऊत गट सक्रिय आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.