प. बंगाल, ओडिशाच्या पूर्व किनाऱ्याला आता ‘यास’ वादळाचा धोका… हवामान विभागाचा इशारा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तौक्ते या चक्रीवादळाचा जोर ओसरत नाही तोच हवामान खात्याने आता पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ हे चक्रीवादळ धडकेल असा इशारा दिला आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तौक्ते या चक्रीवादळाचा जोर ओसरत नाही तोच हवामान खात्याने आता पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ हे चक्रीवादळ धडकेल असा इशारा दिला आहे. […]
अमेठीमध्ये राहूल गांधी यांना पराभूत करून जायंट किलर बनलेल्या आक्रमक नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांच्यावर पश्चिम बंगालची जबाबदारी दिली जाणार […]
तौत्के चक्रीवादळाने भारताच्या केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या भागांत उडवून दिलेल्या हाहाकारानंतर भारताला आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. अंदमान निकोबार बेट, ओडिशा […]
वृत्तसंस्था कोलकाता – नारदा घोटाळ्यात सीबीआयने अटक केलेले तृणमूळ काँग्रेसचे नेते मदन मित्रा आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांनी छातीत दुखायला लागल्याची तक्रार केली […]
Narada Sting – पश्चिम बंगालमधला तणाव काही कमी होण्याची चिन्हं नाहीत. निवडणुका संपल्या मात्र सीबीआयनं सुरू केलेल्या चौकशीवरून पश्चिम बंगाल पुन्हा पेटणार अशी शक्यता आहे. […]
विशेष प्रतिनिधी कोलकता – नारद भ्रष्टाचार प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या चार नेत्यांना अटक केली. पण भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या सुवेंदू अधिकारी यांना अटक का झाली नाही, […]
वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये नारदा घोटाळा प्रकरणात ममता बॅनर्जी सरकारमधील ४ मंत्र्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तृणमूळ काँग्रेसच्या हजारो समर्थकांनी कोलकात्यातील सीबीआय ऑफिससमोर राडा घातला […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध केला होता. त्यामुळे आताही त्या लॉकडाऊन लावण्याच्या विरोधात होत्या. […]
विशेष प्रतिनिधी कोलकता – प. बंगाल विधानसभा निवडणुकीतूल प्रचारात निर्माण झालेला विखार अजूनही कायम आहे. प्रधानमंत्री किसान योजनेवरून प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर […]
वृत्तसंस्था कुचबिहार – पश्चिम बंगालमध्ये कुचबिहारच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल जगदीप धनकर यांच्या गाड्यांचा ताफा दिनहाटामध्ये जमावाने अडवून त्यांच्याशी वाद घातला. राज्यात मी ज्या भागात दौऱ्यावर […]
विशेष प्रतिनिधी कोलकता – प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल पुन्हा एकदा जाहीरपणे चिंता व्यक्त केली आहे. हिंसाचार संपावा म्हणून राज्य सरकारच काम […]
हिंसाचार रोखण्यासाठी राज्य सरकार काहीच पाउले उचलताना दिसत नाही. ही परिस्थिती पाहून, सरकारला हिंसाचार हवा आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. या परिस्थितीवरुन असे […]
तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून होणार आणि त्यांना पोलीसांकडून मिळणारे अभय यामुळे पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व ६१ आमदारांना केंद्राने एक्स दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला […]
राजकारण केवळ निवडणुकीपुरते असते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना या महिन्यापासूनच पंतप्रधान […]
ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यावर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. राज्यात अराजकता पसरली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्य नरक बनेल, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाचे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे चार अधिकाऱ्यांचे पथक आज बंगालमध्ये पाठवण्यात आले. त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालानंतर […]
भारतातल्या लिबरल्स आणि बॉलिवूडी सेलिब्रिटींची जातकुळी मुस्लीम फुटीरतावादी विचारसरणीशी नाते सांगणारी आहे. करदार स्टुडिओ, अब्दुर रशीद करदार यांनी ती पोसली आहे. म्हणूनच आजचे त्यांचे वारस […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : तृणमूळ काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयानंतर पश्चिम बंगालच्या ७ मुस्लीम बहुल जिल्ह्यांमध्ये जे घडतेय… त्याला अघोषित direct action म्हणण्यासारखीच परिस्थिती आहे. बॅ. महंमद […]
भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत मदत केल्याच्या आरोपावरून तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील नन्नूर गावात प्रचंड हिंसाचार सुरू करण्यात आला आहे. हजारो हिंदू कुटुंबे […]
विनायक ढेरे कोलकाता : पश्चिम बंगालच्या चॅनेली चर्चांच्या पलिकडे जाऊन विचार केला तर अनेक पैलू समोर येतात, त्यापैकी काँग्रेस – डाव्यांची अख्खी political space भाजपने […]
west bengal election : पश्चिम बंगालचे निकाल अनेक अर्थानं देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत. पक्षांच्या दृष्टीने हा विजय तर महत्त्वाचा होताच, पण उमेदवारांसाठी […]
२०० पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारा भाजप आणि माझ्या सारखे भाजप समर्थक यांचा पराभव झाला आहे आणि तो जिव्हारी लागला आहे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारच्या महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पराभवाने महाविकास आघाडी […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसची विजयाकडे घोडदौड सुरू असताना पक्षाचे कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करताना दिसत […]