शेतकरी कंटाळले अन् संघटनांचा आंदोलनाचा इशारा, उद्धव ठाकरे,ममतांसह विरोधी पक्षांचेही पाठिंब्यांचे राजकारण, २६ मे रोजी देशभर निदर्शने,
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी कंटाळले आहे. कोरोना पसरत असल्याच्या धास्तीने आंदोलन मागे घेण्याची मागणी होत आहे. मात्र, संयुक्त किसान मोर्चा आंदोलनावर ठाम असून […]