• Download App
    Farmers | The Focus India

    Farmers

    महाराष्ट्रात शेतकरी कंगाल; महाविकास आघाडीचे मंत्री मात्र, शेतीपूरक व्यवसाय कंपन्यातून मालामाल

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असताना महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांच्या (जवळजवळ ७६ टक्के) शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या असून त्या […]

    Read more

    पंतप्रधानांनी साधला महाराष्ट्र , गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद, पीएम- किसान योजनेतून पावणेदहा कोटी शेतकऱ्यांना १९,५०० कोटी रुपयांचे वाटप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता आज जारी करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद […]

    Read more

    संसदेत गोंधळ घालून विरोधक पोचले जंतर मंतरवर; पण विरोधी ऐक्याला तडाच; तृणमूल, बसपा व आप खासदार आलेच नाहीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस हेरगिरीपासून कृषी कायद्यंपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर संसदेमध्ये गोंधळ घालून कामकाज बंद पाडून सर्व विरोधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतर […]

    Read more

    पॅकेजची रक्कम रस्ते, पुलाच्या कंत्राटदारांच्या बिलावर उधळू नका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 11 हजार 500 कोटीं देण्याचे जाहीर केले आहे. पण, ही रक्कम पूरग्रस्त, शेतकरी यांना प्रथम मिळाली पाहिजे, […]

    Read more

    महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ७०० कोटींची मदत जाहीर

    कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची लोकसभेत घोषणा वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुर ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर […]

    Read more

    तेलंगणा सरकारच्या मग्रुरीचा शेतकऱ्यांचा फटका, पंतप्रधान पिक विमा योजनेतून बाहेर पडल्याने पाच लाख हेक्टरवरील नुकसानीची भरपाई मिळणार नाही

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद: तेलंगणा राज्यात मुसळधार पावसामुळे सुमारे पाच लाख एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, तेलंगणा सरकारने मग्रुरी दाखवित मे महिन्यात पंतप्रधान पिक […]

    Read more

    पंतप्रधान सन्मान योजनेत ४२ लाख अपात्र शेतकऱ्यांना तीन हजार कोटींचे वाटप; महाराष्ट्रातले साडेचार लाख शेतकरी!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत सुमार 42 लाख अपात्र शेतकऱ्यांना तीन हजार ककोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी […]

    Read more

    पंजाबमध्ये भाजपच्या सरचिटणीसाला आंदोलक शेतकऱ्यांनी घरात कोंडले; १२ तासांनी सुटका

    वृत्तसंस्था चंदीगड : केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या पंजाबमधील शेतकऱ्यांनी चक्क भाजप नेत्याला त्यांच्या कुटुंबासह घरात ओलीस ठेवल्याची घटना घडली. न्यायालायाच्या आदेश आणि पोलिसांच्या […]

    Read more

    WATCH : विमा कंपन्या फक्त शेतकऱ्यांना लुटतात; मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी बीड : बीडसह मराठवाड्यात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांनी पिकांचा विमा उतरण्यास सुरुवात केली. परंतु विमा कंपन्या फक्त […]

    Read more

    शेतकरी धर्मालाच फासला हरताळ, भाजपा नेत्याच्या शेतातील धान्य उपटून काढले

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : शेतजमीन म्हणजे शेतकºयांची आई. शेतातील पिकाला शेतकरी आपल्या मुलाप्रमाणे जपतो. मात्र, पंजाबमधील बर्नाला येथील शेतकºयांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या शेतात पेरेलेले […]

    Read more

    WATCH : शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये- मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे वक्तव्य

    Minister Rajendra Shingane : शेतकऱ्यांनी कर्ज माफी होईलच या आशेवर राहू नये, कारण सध्या सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे, मात्र भविष्यात सुधारणा झाल्यावर राहिलेली कर्जमाफी होईल, […]

    Read more

    संयुक्त किसान मोर्चा करणार देशभरातील राजभवनावर निदर्शने

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने सरकारवर दबाव वाढविण्यासाठी २६ जूनला देशभरातील सर्व राजभवनावर निदर्शने करण्याची […]

    Read more

    ठाकरे सरकारमुळे शेतकरी कंगाल, विमा कंपन्या मालामाल, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा आरोप

    महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करुन विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत, असा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी हा आरोप केला आहे. उद्धव […]

    Read more

    नेता बनण्याच्या चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच विसरून गेले, व्ही. एम. सिंग यांची शेतकरी आंदोलनावर टीका

    दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आता शेतकऱ्यांचे मुद्दे मागे पडले आहेत. नेता बनण्याच्य चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच नेते विसरून गेले आहेत, असा आरोप राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे […]

    Read more

    मेरा पानी मेरी विरासत : भाताऐवजी अन्य पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी 7 हजार रुपये देणार ; हरियाणा सरकारचा निर्णय

    वृत्तसंस्था चंदीगड : भाताऐवजी मका, कापूस, कडधान्ये आणि बागायती पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणा सरकार यंदा प्रती एकर 7 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देणार आहे. […]

    Read more

    सोलापूर मधील शेतकर्‍याकडून आंदोलनाची भीती, शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी सुरक्षा वाढवली

    उजनीचे पाणी चांगलेच पेटले असून सोलापूर येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाची भीती असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव (ता. बारामती ) येथील […]

    Read more

    सोनिया गांधींचा धरणे आंदोलनाला पाठिंबा पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध, कोरोना सुपरस्प्रेडर ठरण्याची व्यक्त केली भीती

    देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शेतकऱ्यां च्या २६ मे रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, हे धरणे आंदोलन कोरोनाचे […]

    Read more

    शेतकरी कंटाळले अन् संघटनांचा आंदोलनाचा इशारा, उद्धव ठाकरे,ममतांसह विरोधी पक्षांचेही पाठिंब्यांचे राजकारण, २६ मे रोजी देशभर निदर्शने,

    दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी कंटाळले आहे. कोरोना पसरत असल्याच्या धास्तीने आंदोलन मागे घेण्याची मागणी होत आहे. मात्र, संयुक्त किसान मोर्चा आंदोलनावर ठाम असून […]

    Read more

    सिंघू बॉर्डरवर दोन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू, भारतीय किसान यूनियनचे आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन

    कृषि कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे स्थळ असलेल्या दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन आंदोलक शेतकºयांचा मृत्यू झाल्याने भारतीय किसान यूनियनने आंदोलन स्थगित करण्याची मागणी […]

    Read more

    शेतकऱ्यांप्रमाणे मनोरंजन क्षेत्रही आत्महत्येच्या उंबरठ्यावर ; अभिजित पानसे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी, हिंदी मालिकांच्या चित्रीकरणाला महाराष्ट्रात परवानगी देण्याची मागणी दिग्दर्शक, लेखक अभिजीत पानसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. farmers, the entertainment sector […]

    Read more

    पंतप्रधानांनी पाळले आश्वासन, पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ

    राजकारण केवळ निवडणुकीपुरते असते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना या महिन्यापासूनच पंतप्रधान […]

    Read more

    दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांचा हटवादीपणा कायम, चाचण्या करून घेणार नसल्याचा भारतीय किसान युनियनचा इशारा

    दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा हटवादीपणा कायम आहे. कोरोनाची टेस्ट करून घेणार नाही. त्यासाठी आंदोलनस्थळी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश करून […]

    Read more

    पंजाबधील शेतकऱ्यांना प्रथमच थेट बॅँक खात्यात मिळाली धान्याची किंमत, २०२.६९ कोटी रुपये किमान हमी भावाने

    दलालांची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात धान्याची किंमत टाकू देण्यास तयार नव्हते. परंतु, केंद्र सरकारच्या दट्याने अखेर राज्य सरकार तयार झाले. […]

    Read more

    कोरोना लाट शिखरावर असताना आंदोलक शेतकऱ्यांची फिर दिल्ली चलोची घोषणा

    संपूर्ण देशात कोरोनाची लाट शिखरावर असताना शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा फिर दिल्ली चलोची घोषणा दिली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाने हा:हा:कार माजविला असताना पुन्हा शेतकरी गोळा झाले तर […]

    Read more

    दिल्ली आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय लोकदल उभारणार स्मारक

    विशेष प्रतिनिधी  लखनौ : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीतील आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ मेरठ येथे स्मारक उभारण्याचे नियोजन राष्ट्रीय लोकदलाने केले आहे.RLD will build memorial […]

    Read more