संयुक्त किसान मोर्चा करणार देशभरातील राजभवनावर निदर्शने
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने सरकारवर दबाव वाढविण्यासाठी २६ जूनला देशभरातील सर्व राजभवनावर निदर्शने करण्याची […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने सरकारवर दबाव वाढविण्यासाठी २६ जूनला देशभरातील सर्व राजभवनावर निदर्शने करण्याची […]
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करुन विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत, असा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी हा आरोप केला आहे. उद्धव […]
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आता शेतकऱ्यांचे मुद्दे मागे पडले आहेत. नेता बनण्याच्य चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच नेते विसरून गेले आहेत, असा आरोप राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे […]
वृत्तसंस्था चंदीगड : भाताऐवजी मका, कापूस, कडधान्ये आणि बागायती पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणा सरकार यंदा प्रती एकर 7 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देणार आहे. […]
उजनीचे पाणी चांगलेच पेटले असून सोलापूर येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाची भीती असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव (ता. बारामती ) येथील […]
देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शेतकऱ्यां च्या २६ मे रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, हे धरणे आंदोलन कोरोनाचे […]
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी कंटाळले आहे. कोरोना पसरत असल्याच्या धास्तीने आंदोलन मागे घेण्याची मागणी होत आहे. मात्र, संयुक्त किसान मोर्चा आंदोलनावर ठाम असून […]
कृषि कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे स्थळ असलेल्या दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन आंदोलक शेतकºयांचा मृत्यू झाल्याने भारतीय किसान यूनियनने आंदोलन स्थगित करण्याची मागणी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी, हिंदी मालिकांच्या चित्रीकरणाला महाराष्ट्रात परवानगी देण्याची मागणी दिग्दर्शक, लेखक अभिजीत पानसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. farmers, the entertainment sector […]
राजकारण केवळ निवडणुकीपुरते असते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना या महिन्यापासूनच पंतप्रधान […]
दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा हटवादीपणा कायम आहे. कोरोनाची टेस्ट करून घेणार नाही. त्यासाठी आंदोलनस्थळी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश करून […]
दलालांची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात धान्याची किंमत टाकू देण्यास तयार नव्हते. परंतु, केंद्र सरकारच्या दट्याने अखेर राज्य सरकार तयार झाले. […]
संपूर्ण देशात कोरोनाची लाट शिखरावर असताना शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा फिर दिल्ली चलोची घोषणा दिली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाने हा:हा:कार माजविला असताना पुन्हा शेतकरी गोळा झाले तर […]
विशेष प्रतिनिधी लखनौ : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीतील आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ मेरठ येथे स्मारक उभारण्याचे नियोजन राष्ट्रीय लोकदलाने केले आहे.RLD will build memorial […]
खतांच्या किंमती कोणत्याही परिस्थितीत वाढवू नका असे आदेश केंद्र सरकारने खत कंपन्यांना दिले आहेत. यामध्ये रासायनिक खतांचाही समावेश आहे.त्याचबरोबर पोटॅश आणि फॉस्फेटिक खतांसाठीची सबसिडीही कायम […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आणि सरकारमधील दलालांची साखळी मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट किमान हमी भावाची (एमएसपी) रक्कम देण्याचा निर्धार केंद्र सरकारने कायम […]
ज्या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी?’ असा सवाही करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीविरुध्द एल्गार पुकारला आहे.How to […]
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना खास भेट देणार आहेत. शेतकरी सन्मान योजनेचा तिसरा हप्ता ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार […]
सर्वोच्च न्यायालय; पी. साईनाथ यांच्यासह शेतकरी आंदोलक प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी यांचाही समावेश शक्य विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली (पीटीआय) : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यावरून […]