• Download App
    Farmers | The Focus India

    Farmers

    Revenue Minister Bawankule : महसूल मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा- तुकडेबंदी कायदा शिथिल; 50 लाख शेतकऱ्यांना दिलासा

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यांनी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली असून, यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले जमिनीचे तुकडे, आता कायदेशीर व्यवहारात आणता येणार आहेत.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांची घोषणा- गुणवत्तापूर्ण बियाणे; कृषी यंत्रणा सक्षम करणार, विभागाला तपासणीचे अधिकार

    शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, यात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

    Read more

    Babanrao Lonikar : बबनराव लोणीकर यांना उपरती : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समजावणीनंतर शेतकऱ्यांविरोधात न बोलण्याची ग्वाही

    वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना अखेर उपरती झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या टीकात्मक भाषणानंतर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सार्वजनिक समज दिल्यानंतर लोणीकर यांनी स्पष्ट केलं की, “माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी शेतकऱ्यांविरोधात बोलणार नाही.”

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : अमेरिका-भारत व्यापार संघर्ष, स्वस्त मका-सोयाबीनमुळे भारतीय शेतकऱ्यांना धोका, करार रखडला

    कृषी उत्पादनांवरील आयात शुल्कामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार मध्येच अडकला आहे. व्यापार करारासाठी, अमेरिका कॉर्न आणि सोयाबीन सारख्या अनुवांशिकरित्या सुधारित (GM) अन्नावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत आहे.

    Read more

    Manikrao Kokate : कृषिमंत्री कोकाटे म्हणाले- शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत; कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Manikrao Kokate  राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच हवे, असे ते म्हणालेत. […]

    Read more

    Bachchu Kadu : बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; उदय सामंत यांची शिष्टाई यशस्वी; मागण्या पूर्ण न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा

    शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.

    Read more

    शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! आता खात्यात लवकरच वार्षिक 15 हजार जमा होणार

    ‘शेतकरी बांधवांचा विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय’ असंही मुख्यमंत्री फडणवी यांनी सांगतले आहे.

    Read more

    farmers : केंद्र-आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची बैठक अनिर्णीत; 22 फेब्रुवारीला सहाव्या फेरीच्या चर्चेचे आयोजन

    केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामधील पाचव्या फेरीची बैठक शुक्रवारी (14 फेब्रुवारी) चंदीगड येथे झाली. या बैठकीला 28 शेतकरी नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

    Read more

    Narendra Modi : शेतकऱ्यांच्या नावावर फक्त मोठमोठ्या गप्पा, काँग्रेसने राज्यांमधील पाणी वाद वाढवत ठेवला

    जयपूरमध्ये पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल विशेष प्रतिनिधी जयपूर : Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जयपूरमध्ये ४५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. […]

    Read more

    Farmers : दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा, 17 जखमी; उद्या देशव्यापी ट्रॅक्टर मोर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Farmers पंजाब-हरियाणातील १०१ शेतकरी दिल्लीकडे कूच करू शकले नाहीत. पंजाबच्या (Punjab) पतियाळा जिल्ह्याची सीमा ओलांडण्याचा शनिवारी त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी […]

    Read more

    Farmers : शेतकऱ्यांचा आज दिल्ली कूच; प्रशासन रोखणार, शेतकरी आंदोलनावरून हरियाणात अलर्ट

    वृत्तसंस्था चंदिगड : Farmers एमएसपीसह विविध मागण्यांसाठी दीर्घकाळ संपावर असलेल्या शेतकरी संघटनांनी शुक्रवारी पायी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हरियाणामध्ये अलर्ट जारी करण्यात […]

    Read more

    Chief Minister : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली गणरायाची आरती

    मुंबई, दि. ९ : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया […]

    Read more

    Ashwini Vaishnaw : मोदी मंत्रिमंडळाने देशभरातील शेतकऱ्यांना दिल्या सात मोठ्या भेटी!

    केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे सविस्तर माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित 7 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय […]

    Read more

    PM Kisan Nidhi : ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान निधीची रक्कम परत करावी लागणार!

    सरकारकडून नोटीस बजावणे सुरू झाले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधीचे ( PM Kisan Nidhi ) लाभार्थी असाल तर ही बातमी […]

    Read more

    Kangana Ranaut : भाजपने म्हटले- कंगना यांना शेतकरी आंदोलनावर बोलण्याची परवानगी नाही; पुढे विधाने करण्यास मनाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अभिनेत्री आणि खासदार कंगना रनोट ( Kangana Ranaut ) यांच्या शेतकरी आंदोलनावरच्या वक्तव्यापासून भाजपने स्वतःला दूर केले आहे. पक्षाने सोमवारी एक […]

    Read more

    Modi government : मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पुन्हा खुली केली तिजोरी, 50 हजार मिळवण्याची संधी!

    यासाठी शेतकऱ्यांनी 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत सरकारकडून ( Modi government ) शेतकऱ्यांसाठी सातत्याने नवनवीन योजना राबविण्यात येतात. जेणेकरून […]

    Read more

    farmers : रक्षाबंधनापूर्वी शेतकऱ्यांचे चेहरे फुलले, सरकारने केली कर्जमाफीची घोषणा!

    ४ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी ( farmers  ) सरकार सातत्याने पावले उचलत आहे. त्यांच्या उन्नतीसाठी विविध […]

    Read more

    Ajit Pawar : शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

    विशेष प्रतिनिधी नाशिक : लाडक्या बहिणी बरोबरच लाडक्या भावाची देखील राज्य सरकारने काळजी घेतली असून आता आमच्या शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा […]

    Read more

    PM Modi : शेतकऱ्यांना मिळणार जमिनीचे डिजिटल ओळख क्रमांक; पीएम मोदी म्हणाले- लहान शेतकरी अन्नसुरक्षेची सर्वात मोठी ताकद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी   (  Narendra Modi ) यांनी 3 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या (ICAE) 32 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. […]

    Read more

    केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिली खूशखबर, कांद्यावरील बंदी उठवली!

    गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंदी लागू करण्यात आली होती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलीच बातमी दिली आहे. वास्तविक, […]

    Read more

    आता शेतकऱ्यांना महागडे डिझेल खरेदी करावे लागणार नाही, सरकारने काढला नवा मार्ग

    ..त्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. तसेच, खर्च निम्म्याहून कमी केला जाईल.. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत हा कृषीप्रधान देश आहे, येथील सुमारे ७० टक्के […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार

    पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर ; ⁠ ⁠40,000 कोटींची गुंतवणूक विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. […]

    Read more

    शेतकऱ्यांचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित

    शेतकरी संघटनेने भविष्यातील योजना सांगितल्या विशेष प्रतिनिधी चंदीगड : शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनाबाबत पुढचे पाऊल 29 फेब्रुवारीला ठरवणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी शुक्रवारी सांगितले. शनिवारी ‘कँडल […]

    Read more

    शेतकरी संघटनांनी 2 दिवसांसाठी टाळला दिल्ली मोर्चा, आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबच्या शेतकऱ्यांनी शंभू आणि खनौरी सीमेवरून दिल्लीला जाण्याची त्यांची योजना 2 दिवस पुढे ढकलली आहे. शेतकरी नेते सर्वन पंढेर म्हणाले की, […]

    Read more

    शंभू बॉर्डरला धडकले शेतकरी, सोबत काँक्रिट बॅरिकेड तोडणारी मशीन; आज दिल्लीकडे कूच करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शंभू सीमेवर आंदोलन करणारे पंजाबचे शेतकरी बुधवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. हरियाणा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यासाठी जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनसारखी अवजड यंत्रसामग्री […]

    Read more