• Download App
    Farmers | The Focus India

    Farmers

    मोठी बातमी : कांद्याच्या दराला घसरगुंडी, 900 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले दर, शेतकऱ्यांची चिंता वाढली

    किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 50 ते 60 रुपये किलो आहे, पण शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात हे सामान्य ग्राहकांना माहिती नसते. बहुतांश शेतकऱ्यांना 900 ते 1900 […]

    Read more

    पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत मिळाली पाहिजे ; राजू शेट्टी यांचा इशारा

    जे साखर कारखाने चालू हंगामातील ‘एफआरपी’ जाहीर करणार नाहीत व थकीत रक्कम देणार नाहीत असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही, असा इशारा […]

    Read more

    सध्या राज्यात राजकीय टोळीयुद्ध,उध्दव ठाकरेंकडून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा, राजू शेट्टी यांची टीका

    विशेष प्रतिनिधी चिखली : सध्या राज्यात राजकीय टोळीयुध्द सुरू आहे. शेतकºयांसाठी मोदी असो वा पवार, दोघांची भाषा एकच असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू […]

    Read more

    महाराष्ट्र : लातूर जिल्ह्यात पीक नापिकीमुळे हतबल आणि कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आत्महत्या

    बियाणे खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले होते आणि बँकांकडून 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.Maharashtra: Hatbal and indebted farmers commit suicide due to crop […]

    Read more

    अद्याप मदत न मिळाल्याने बळीराजासाठी काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंचे राज्य सरकारविरोधात आंदोलन

    अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने देऊ केलेली मदतही अतिशय तोकडी असल्याने त्याविरोधात भाजपने रान उठवले आहे. चिखलीच्या भाजपच्या आमदार […]

    Read more

    विदर्भातील शेतकऱ्यांनी काढला ‘एल्गार’ मोर्चा; सोयाबीनला ८ हजार, कापसाला १२ हजार भाव देण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा : राज्यातील सोयाबीन व कापसाला भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला. बुलडाणा जिल्ह्यासह […]

    Read more

    … तर शेतकरी पार्लमेंटमध्ये जाऊन आपले धान्य विकतील; राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गाजीपुर सिंघू, टिकरी आदी दिल्लीच्या बॉर्डर्स खुल्या होताच भारतीय किसान युनियन पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी […]

    Read more

    काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय कुरघोड्यांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान; राजू शेट्टी यांचा घणाघात

    प्रतिनिधी नंदुरबार : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत दिलेली नाही. उलट काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यातल्या कुरघोड्यांमुळे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले […]

    Read more

    WATCH : विदर्भात शेतकऱ्यांनी दिवाळी आंधारातच करायची का? पश्चिम महाराष्ट्र, कोकणला अधिक मदत : अनिल बोंडे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी २६५० कोटी रूपयाच्या मदतीचा जीआर काढला. मात्र त्यामध्ये पश्चिम विदर्भाला वगळल्यामुळे महाराष्ट्र फक्त काय पश्चिम […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाला ११ महिने पूर्ण ; संयुक्त किसान मोर्चा आज देशव्यापी निदर्शने करणार

    शेतकरी संघटना युनायटेड किसान मोर्चा (SKM) आज सकाळी ११ ते २ या वेळेत आंदोलन करणार आहे. वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या […]

    Read more

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार दिवाळीपूर्वीच देणार 3700 कोटींची मदत, थेट खात्यात जमा करणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

    अतिवृष्टीने राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर व सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. या […]

    Read more

    Farmers Protest: गाझीपूर बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी केला खुला, राकेश टिकैत म्हणाले – आम्ही बंदच कधी केला होता!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी गाझीपूर बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग 24 खुला केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय किसान युनियनचे […]

    Read more

    सिंघू सीमेवरील हत्येप्रकरणी 27 ऑक्टोबरला महापंचायत, निहंगांनी आंदोलन सोडण्यावर घेणार जनमत चाचणी

    हरियाणाच्या सोनीपत येथील सिंघू सीमेवर एका तरुणाची निर्घृण हत्या केल्यानंतर निहंग शीख आणि शेतकरी आंदोलनातहील नेत्यांमधील भांडण आता समोर आले आहे. शेतकरी आंदोलनातून निहंगांना हटवण्याची […]

    Read more

    शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीयच, पण भाजपशासित राज्येच नव्हे तर देशात कोठेही अशा घटना घडल्या तर बोला, निर्मला सीतारामन यांचा अमर्त्य सेन यांना टोला

    विशेष प्रतिनिधी बोस्टन : शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीयच, पण भाजपशासित राज्येच नव्हे तर देशात कोठेही अशा घटना घडल्या तर बोला, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला […]

    Read more

    राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका- शेतकऱ्यांच्या हत्या, महागाई, बेरोजगारीवर पंतप्रधान गप्प, पण ‘या’ गोष्टींवर खूप सक्रिय!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, लखीमपूर खेरी घटनेतील […]

    Read more

    देशातील शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे आक्रमण – राहुल गांधी याची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशातील शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे आक्रमण सुरू आहे. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. गृह राज्यमंत्र्यांचे, त्यांच्या मुलाचे नाव समोर येते आहे. […]

    Read more

    मावळमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्या होत्या हे कोण विसरेल? सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवारांवर पलटवार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लखीमपूर खिरी येथील घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणारे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारच्या मंत्र्यांचे ना दौरे, ना मदत; उलट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचीही वीज कापताहेत!!

    प्रतिनिधी लातूर : महाराष्ट्रातल्या ठाकरे पवार सरकारचे विदर्भ-मराठवाड्याकडे तर दुर्लक्ष आहेच, पण अतिवृष्टीग्रस्त भागात त्यांच्या मंत्र्यांचे ना दौरे होत आहेत, ना अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली […]

    Read more

    नुकसान दाखवायचे तर अधिकारी 500 रुपये मागतात; साहेब आमची दिवाळी गोड करा!!; मराठवाड्यातील शेतकऱ्यांची हाक

    प्रतिनिधी लातूर : “साहेब काही करा, पण आमची दिवाळी गोड करा!!, साधे नुकसान दाखवायचे म्हणले तर सरकारी अधिकारी पाचशे रुपये मागतात,” अशा तीव्र भावना मराठवाड्यातील […]

    Read more

    दादा मला सोडा…’ ; प्राणांची भीक मागत होता लखीमपूर घटनेतला ड्रायव्हर, जमावाने केली हत्या

    प्रतिनिधी लखनऊ : ड्रायव्हर हरी ओम मिश्रा यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे ‘शेतकरी आंदोलकांनी’ मारहाण केली. यादरम्यान तो आपल्या प्राणांची भीक मागत राहिला. हा […]

    Read more

    ना शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री आलेत; ना नुकसानीचे पंचनामे झालेत; ठाकरे – पवार सरकारवर फडणवीस बरसले

    विशेष प्रतिनिधी वाशिम : विदर्भ, मराठवाडा, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पूर येऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण ठाकरे – पवार सरकारने नुसतेच पंचनाम्याचे […]

    Read more

    तुम्ही तर दिल्लीचा गळा आवळला….कोर्टाने फटकारले शेतकरी आंदोलनकर्त्यांना

    शेतकरी हिताच्या नावावर राजकीय पोळी भाजण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. आंदोलन करण्याच्या नावाखाली तुम्ही शहराचा गळाच आवळत आहात असे न्यायालयाने सुनावले. […]

    Read more

    अगोदर शेतकऱ्यांना तातडीची मदत करा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी नागपूर: ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत […]

    Read more

    महामार्ग कसे अडवता म्हणत दिल्लील आंदोलक शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महामार्ग नेहमी कसे काय रोखले जातात असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांना फटकारले आहे. केंद्र सरकारच्या […]

    Read more

    राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित द्या नवनीत राणांनी यांचा केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आग्रह

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी यांचा केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली. […]

    Read more