Congress : पाकिस्तानात पराभवानंतरही विजयाच्या बोंबा; भारतात मात्र आत्मवंचनेची लागलीये स्पर्धा!!
पाकिस्तानात पराभवानंतरही विजयाच्या बोंबा भारतात मात्र आत्मा वंचनाची लागलीये स्पर्धा!! अशी ऑपरेशन सिंदूर नंतर आजची अवस्था आहे.
पाकिस्तानात पराभवानंतरही विजयाच्या बोंबा भारतात मात्र आत्मा वंचनाची लागलीये स्पर्धा!! अशी ऑपरेशन सिंदूर नंतर आजची अवस्था आहे.
आत्तापर्यंत काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष असल्याचे मानले जात होते. कारण काँग्रेसने आतापर्यंत देशात किमान 55 ते 60 वर्षे राज्य केले. देशाला 7 पंतप्रधान दिले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अजूनही राज्य करत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत मान्यतेनुसार काँग्रेस अजूनही देशातला मोठा राजकीय पक्ष आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने ceasefire घडवले असे ट्रम्प आठ वेळा म्हणाल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना दिसले. त्यांनी मोदी सरकारला वारंवार टोचले.
महाराष्ट्रात अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसला स्वबळाची खुमखुमी आली आहे आणि त्यातून या पक्षांनी आपल्या मित्र पक्षांनाच कोलायची तयारी चालवली आहे.
देशाच्या संकटकाळात काँग्रेसची अधम हरकत; पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले “गायब”!! असला राजकीय नीच कावा काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्ट मधून आज समोर आला. त्याचा देशभर प्रचंड निषेध झाला.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहिल्याचा काँग्रेसने एकीकडे दावा केलाय
पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 27 हिंदूंचे शिरकाण केल्यानंतर सगळा देश पाकिस्तान विरुद्ध खवळला. देशात पाकिस्तान विरुद्ध प्रचंड आग भडकली
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत गुरुवारी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीत, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी एक मिनिट मौन पाळले. याशिवाय, एक ठरावही मंजूर करण्यात आला.
मुसलमान नेते काँग्रेसचे अध्यक्ष जरूर झालेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नेहरू + गांधी परिवाराच्या नसेवर नेमके बोट ठेवलेय, हे गांधी परिवारासकट काँग्रेसच्या नेत्यांनाही मान्य करावे लागेल.
कन्हैया कुमारचे विधान राहुल गांधींच्या सूचनेवरून देण्यात आले आहे, असाही आरोप केला आहे.
काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनाचे सूप वाजले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृह राज्यामधूनच त्यांच्या केंद्रातल्या राजवटीला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अहमदाबाद मध्ये निर्धार केला.
मनात नेहरू + इंदिरा, ओठांवर गांधी + पटेल; पण काँग्रेसचे हे नवे सूत्र जनतेला “पटेल”??, हे शीर्षक आकाशातून पडून सूचलेले नाही,
शिक्षणाचे खासगीकरण करून प्रायव्हेट कॉलेजेस काढली काँग्रेसच्या नेत्यांनी, पण आता राहुल गांधी आणि सुखदेव थोरात म्हणतात, पब्लिक एज्युकेशन सिस्टीम आणा!!
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पराभव झाला. भाजप 27 वर्षांनी दिल्लीच्या गादीवर परतली आणि काँग्रेसला शून्य भोपळा मिळाला.
EVM आणि मतदार याद्या या खोट्या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी धोपटली भुई, जनता काँग्रेसच्या हातात 0 भोपळा देई!!, अशी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसची अवस्था झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०२९ पूर्वीच विरोधी बाकांवर बसवायची काँग्रेसने “स्वप्न भरारी” घेतली, पण काँग्रेसलाच Indi आघाडीच्या नेतृत्व पदावरून हाकलायची मित्र पक्षांनी तयारी केली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर काँग्रेसने संघटनात्मक सुधारणा करण्याऐवजी आता थेट निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचा “डाव” आखला आहे.
हिंदूंना शिव्या, मुस्लिमांसाठी ओव्या; यमुनेच्या फेसावर काँग्रेसच्या तरतील का नौका??, असे विचारण्याची वेळ काँग्रेस नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली आहे.
काँग्रेसवर भांडवलदारांनी हजार कोटी रुपयांच्या देणग्यांचा वर्षाव केला तरीही पक्षाच्या नेतृत्वाने भांडवलदारांविरुद्धचा आवाज मोठा ठेवला.
दोनच निवडणुकीत पराभूत झाल्यावर काँग्रेस निराशेच्या गर्तेत का गेली??, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान झाल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्ते म्हणावे तसे पेटून उठले नसल्याची खंत काँग्रेसचे नेते माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केली
विजय वडेट्टीवार यांनी वाचला महायुतीतल्या संघर्षाचा पाढा, पण त्यांच्या काँग्रेसला अजूनही पराभवातून सावरून मर्मावर घाव का घालता येईना??, असा सवाल वडेट्टीवार यांच्याच वक्तव्यामुळे समोर आला आहे.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Delhi elections दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया ब्लॉकचे पक्ष एकाकी पडलेले दिसतात. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे […]
नाशिक : 15 जानेवारी 2025 रोजी काँग्रेस ज्या वेळी 24 अकबर रोड हे मुख्यालय सोडून कोटला रोडच्या इंदिरा भवनात शिफ्ट होत आहे, त्यावेळी काँग्रेसला तब्बल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Congress काँग्रेस पक्षाचे मुख्यालय लवकरच स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे मुख्यालय लवकरच दिल्लीतील कोटला रोडवरील ‘इंदिरा भवन’मध्ये […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या सगळ्यात जुन्या राष्ट्रीय पक्षाचे अर्थात काँग्रेसचे नवे मुख्यालय इंदिरा भवन तयार झाले असून 15 जानेवारीला काँग्रेस पक्ष 24 अकबर […]