Congress काँग्रेसने नेहमी मित्र पक्षांनाच बुडविल्याचा मोदींचा आरोप; पण त्यात सत्य किती आणि तथ्य काय??
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पराभव झाला. भाजप 27 वर्षांनी दिल्लीच्या गादीवर परतली आणि काँग्रेसला शून्य भोपळा मिळाला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पराभव झाला. भाजप 27 वर्षांनी दिल्लीच्या गादीवर परतली आणि काँग्रेसला शून्य भोपळा मिळाला.
EVM आणि मतदार याद्या या खोट्या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी धोपटली भुई, जनता काँग्रेसच्या हातात 0 भोपळा देई!!, अशी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसची अवस्था झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०२९ पूर्वीच विरोधी बाकांवर बसवायची काँग्रेसने “स्वप्न भरारी” घेतली, पण काँग्रेसलाच Indi आघाडीच्या नेतृत्व पदावरून हाकलायची मित्र पक्षांनी तयारी केली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर काँग्रेसने संघटनात्मक सुधारणा करण्याऐवजी आता थेट निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचा “डाव” आखला आहे.
हिंदूंना शिव्या, मुस्लिमांसाठी ओव्या; यमुनेच्या फेसावर काँग्रेसच्या तरतील का नौका??, असे विचारण्याची वेळ काँग्रेस नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली आहे.
काँग्रेसवर भांडवलदारांनी हजार कोटी रुपयांच्या देणग्यांचा वर्षाव केला तरीही पक्षाच्या नेतृत्वाने भांडवलदारांविरुद्धचा आवाज मोठा ठेवला.
दोनच निवडणुकीत पराभूत झाल्यावर काँग्रेस निराशेच्या गर्तेत का गेली??, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान झाल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्ते म्हणावे तसे पेटून उठले नसल्याची खंत काँग्रेसचे नेते माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केली
विजय वडेट्टीवार यांनी वाचला महायुतीतल्या संघर्षाचा पाढा, पण त्यांच्या काँग्रेसला अजूनही पराभवातून सावरून मर्मावर घाव का घालता येईना??, असा सवाल वडेट्टीवार यांच्याच वक्तव्यामुळे समोर आला आहे.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Delhi elections दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया ब्लॉकचे पक्ष एकाकी पडलेले दिसतात. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे […]
नाशिक : 15 जानेवारी 2025 रोजी काँग्रेस ज्या वेळी 24 अकबर रोड हे मुख्यालय सोडून कोटला रोडच्या इंदिरा भवनात शिफ्ट होत आहे, त्यावेळी काँग्रेसला तब्बल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Congress काँग्रेस पक्षाचे मुख्यालय लवकरच स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे मुख्यालय लवकरच दिल्लीतील कोटला रोडवरील ‘इंदिरा भवन’मध्ये […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या सगळ्यात जुन्या राष्ट्रीय पक्षाचे अर्थात काँग्रेसचे नवे मुख्यालय इंदिरा भवन तयार झाले असून 15 जानेवारीला काँग्रेस पक्ष 24 अकबर […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस सरकारने आणलेल्या लाडक्या बहिणी विरुद्ध काँग्रेसच्या समर्थकांनी कोर्टबाजी केली, पण आता दिल्ली विधानसभा निवडणूक आल्याबरोबर काँग्रेसला झाली […]
भापच्या वरिष्ठ नेतृत्वाने माफी मागावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Congress दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी […]
वृत्तसंस्था बंगळुरू : Congress गुरुवारी कर्नाटकातील बेळगावी येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत 26 जानेवारी 2025 पासून ‘संविधान बचाओ राष्ट्रीय पद यात्रा’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: Congress महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. मात्र जनतेचा कौल न स्वीकारता काँग्रेसने रडीचा डाव खेळायला सुरुवात […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Congress देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी मंगळवारी सांगितले की, बायपास शस्त्रक्रियेसाठी भाजी कापण्यासाठीचा चाकू वापरला जात नाही. विरोधकांकडून […]
नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दारूण अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेना आता काँग्रेसची संगत तोडायच्या तयारीत असून मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची […]
जयपूरमध्ये पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल विशेष प्रतिनिधी जयपूर : Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जयपूरमध्ये ४५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. […]
नाशिक : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले 12 मंत्री वगळले त्यापैकी पाच-सहा जणांनी बंडाचे झेंडे […]
राहुल गांधी केवळ व्हिडिओ अपलोड करत राहिले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Congress काँग्रेस आपल्या अजेंड्यावर संसदेत एकाकी पडल्याचे दिसते. सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : I.N.D.I.A लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागांवरच रोखण्यात यशस्वी ठरल्याने उत्साहित ‘इंडिया’ आघाडीत 6 महिन्यांतच धुसफूस सुरू झाली. जम्मू-काश्मीर व हरियाणात काँग्रेसच्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Congress इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या वर्क-लाइफ बॅलन्सबद्दलच्या विधानावर पुन्हा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी बुधवारी नारायण […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Nana Patole विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याची कारणे शोधण्यासाठी आता राज्यभर पराभूत उमेदवारांच्या बैठका सुरू आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष […]
विशेष प्रतिनिधी शिर्डी : Ashok Chavan भाजप नेते अशोक चव्हाण यांनी त्यांचा पूर्वीचा पक्ष काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना 82 जागा निवडून […]