विशेष प्रतिनिधी
पुणे : पानशेत धरणाच्या महाप्रलयाला ६० वर्षे पूर्ण झाली. १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले होते. अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते.When the Panshet dam burst; Cataclysm completes 60 years
पाण्यानं पुण्याला नेलं होतं वाहून! पुरातून बाहेर आलेले प्राध्यापक प्र. के। घाणेकर यांनी हा थरार सांगितला. जलप्रलय, अग्निप्रलय, भूकंप किंवा महायुद्ध यांची वर्णने जरी ऐकली किंवा वाचली तरी अंगावर काटा उभा राहतो. त्यापैकी एक असलेले पानशेत धरण फ़ुटल्याची. मग ज्यांनी अशा संकटाला तोंड दिले असेल त्यांची मनस्थिती काय असेल?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App