प्रतिनिधी
नांदेड : जलयुक्त शिवार योजनेमुळे पूर आल्याचा जावईशोध ठाकरे – पवार सरकारने लावला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की या सरकारच्या आशीर्वादाने नद्यांमधील या वाळू साठा अवैधरीत्या उपसण्यात येत आहे. त्यामुळे पूर आला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Fadnavis’s Thackeray – Pawar tola government
देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे पत्रपरिषदेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App