वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात येईल, असा विश्वास भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांनी व्यक्त केला आहे. Poverty in India to end by 2050; India’s richest man Gautam Adani believes
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना वाटते की, २०५० पर्यंत भारत गरीब मुक्त देश होईल. २०५० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सुमारे $ २५ ट्रिलियनच्या वाढीसह $ ३० ट्रिलियन होईल. अदानी यांच्या म्हणण्यानुसार, “२०५० मध्ये अजून १० हजार दिवस बाकी आहेत. या काळात देश मोठी प्रगती करेल आणि गर्भ श्रीमंत होईल.
Poverty in India to end by 2050; India’s richest man Gautam Adani believes
महत्त्वाच्या बातम्या
- “मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला लागलेला शनी संपवायचाय”, रवी राणा यांचे फेसबुक लाईव्ह; मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणावर ठाम
- Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या विरोधात संघर्ष टोकाला नेऊन शिवसेना फसली की उसळली…??
- ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत अमोल मिटकरींमध्ये आहे का ? समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनाचा प्रश्न
- Amit Mishra : होय माझा देश सुंदरच पण फक्त राज्यघटनेच्या अनुयायांसाठी!!; इरफान – अमित आमने – सामने!!
- खैरमध्ये महिलेचे मुंडण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
- Hanuman Chalisa : मातोश्रीवर येत मुख्यमंत्र्यांचे राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान!!; शिवसैनिकांचे खार मध्ये राणांच्या घरासमोर टाळ मृदुंगासह भजन!!