• Download App
    भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात; भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांचा विश्वास । Poverty in India to end by 2050; India's richest man Gautam Adani believes

    भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात; भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांचा विश्वास

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात येईल, असा विश्वास भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांनी व्यक्त केला आहे. Poverty in India to end by 2050; India’s richest man Gautam Adani believes



    भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना वाटते की, २०५० पर्यंत भारत गरीब मुक्त देश होईल. २०५० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सुमारे $ २५ ट्रिलियनच्या वाढीसह $ ३० ट्रिलियन होईल. अदानी यांच्या म्हणण्यानुसार, “२०५० मध्ये अजून १० हजार दिवस बाकी आहेत. या काळात देश मोठी प्रगती करेल आणि गर्भ श्रीमंत होईल.

    Poverty in India to end by 2050; India’s richest man Gautam Adani believes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : व्हेनेझुएला-इराणनंतर आता क्यूबावर हल्ल्याच्या तयारीत ट्रम्प; 65 वर्षांपासून दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले

    Islamabad Claims : पाकिस्तानला स्वस्त तेल देण्यासाठी रशिया तयार; म्हटले- त्यांनी स्वतः मागणी करावी; पाकिस्तानकडे फक्त 11 दिवसांचा तेलसाठा

    LPG Crisis : राज्यांना 10% अतिरिक्त एलपीजी कोटा मिळेल; सरकारने मान्य केले- एलपीजीची टंचाई सुरूच