• Download App
    मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, बिजासनी घाटात आठ वाहने धडकली ; चार जण ठार । Mumbai-Agra highway crash, eight vehicles collided in Bijasani Ghat; Four people were killed

    मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, बिजासनी घाटात आठ वाहने धडकली ; चार जण ठार

    विशेष प्रतिनिधी

    धुळे : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी ८ वाहने धडकून चर जणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला. यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. Mumbai-Agra highway crash, eight vehicles collided in Bijasani Ghat; Four people were killed

    शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. बुधवारी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश सेंधवाकडून शिरपूरकडे येतत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडल्याची माहिती प्राप्त होत आहे.

    एकामागून एक धावणाऱ्या ८ वाहनांनी मागून धडक दिली. यात तिन ते चारचार वाहनांचा तर काही ट्रकचा समावेश आहे. या घटनेत चारचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी मदतकार्य सुरु केले असून रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा देखील धावली आहे.

    Mumbai-Agra highway crash, eight vehicles collided in Bijasani Ghat; Four people were killed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत