वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या चीनला आज भारताने दणका दिला आहे. त्या अंतर्गत आणखी ५४ अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. India hits China: on 54 more apps Central government to ban on security issues
सीमेवर अकारण तणाव निर्माण करणाऱ्या चीनला यापूर्वी भारताने जशास तसे उत्तर दिले होते. लडाख सीमेवर वाद उकरून काढणाऱ्या चीनच्या अॅप्सवर यापूर्वी बंदी घातली होती. तशीच कारवाई आता करण्यात येत आहे. त्या अंतर्गत देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या ५४ चिनी अॅप्सवर केंद्र सरकार बंदी घालणार आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने सोमवारी सूत्रांच्या हवाल्याने दिली.
५४ अॅप्स हे भारताच्या सुरक्षेला धोकादायक असल्याचा दावा सरकारचा आहे. तसेच या माध्यमातून कुरापतखोर चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याची खेळी भारताने केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App