मध्य प्रदेशातील राजगड येथे ‘किसान कल्याण महाकुंभ’ला संबोधित केले.
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्य प्रदेशातील राजगड येथे ‘किसान कल्याण महाकुंभ’ला संबोधित केले. ते म्हणाले- कोणी शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून संबोधतात, कोणी त्याला जीवनदाता म्हणून संबोधतात, पण मला कोणी विचारले तर मी म्हणेन की आपल्या देशाचा शेतकरी अन्नदाता आहे, जीवनदाता आहे तसेच या भारताचा भाग्यविधाता आहे. Hungami Hindus appear as soon as the elections come Rajnath Singh without naming Priyanka
कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसवर हल्लाबोल करत संरक्षण मंत्री म्हणाले – काँग्रेस जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी पाच हमीभावांबद्दल बोलत आहे. कमलनाथ सरकार असताना अनेक घोषणा झाल्या पण पहिले आश्वासन पूर्ण झाले नाही. आता पुन्हा हमीभावाची चर्चा आहे.
आजकल कांग्रेस में कुछ लोग मौसमी हिंदू बन गए हैं। माँ नर्मदा की आरती उतारी जा रही है लेकिन नर्मदा को जीवित इकाई के रूप में मान्यता देने का काम शिवराज सिंह चौहान ने किया: रक्षा मंत्री राजनाथ सिंह, राजगढ़, मध्य प्रदेश pic.twitter.com/IoAbvMqL9I — ANI_HindiNews (@AHindinews) June 13, 2023
आजकल कांग्रेस में कुछ लोग मौसमी हिंदू बन गए हैं। माँ नर्मदा की आरती उतारी जा रही है लेकिन नर्मदा को जीवित इकाई के रूप में मान्यता देने का काम शिवराज सिंह चौहान ने किया: रक्षा मंत्री राजनाथ सिंह, राजगढ़, मध्य प्रदेश pic.twitter.com/IoAbvMqL9I
— ANI_HindiNews (@AHindinews) June 13, 2023
प्रियांकाचे नाव न घेता साधला निशाणा –
राजनाथ सिंह म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की, तुम्हाला अनेक ‘’हंगामी हिंदू’’ दिसू लागतात. आजकाल कधी बजरंगबली तर कधी माँ नर्मदेची आरती होत आहे. नर्मदेचा आदर तर शिवराज चौहान यांनी केला आहे. त्यांनी मध्यप्रदेश विधानसभेत नर्मदेला living entity रुपात मान्यता दिली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App