वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : फाजील बडबडी करण्याऐवजी प्रथम भारताचा बळकावले काश्मीरचा भूभाग प्रथम परत करा, अशा शब्दात भारताने पाकिस्तानला फटकारले आहे. first give back the occupied land of kashmir ; India beats Pakistan in UN
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत भारताच्या प्रतिनिधी डॉ. कौशल भट यांनी याबाबत पाकिस्तानला असे सांगून झटका दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला. संयुक्त राष्ट्रसंघात प्रथमच भारताने ही प्रथम मागणी केली.
१९४७ नंतर पाकिस्तानने काश्मीरचा एक तुकडा तोडला असून त्याला पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखले जाते. परंतु या भूभागावर भारताचा अधिकार आहे. त्यासाठी अनेक वर्षांपासून पाकिस्तान हत्या घडवत आला आहे. अनेक भारतीय अधिकारी आणि जवानांनी रक्ताचे पाट वाहीले आहेत.
भारताचा भूभाग बाळकावून उलट काश्मीरी राग आळविळणाऱ्या पाकिस्तानला प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक धक्का बसला आहे. काश्मीर बळकावण्यासाठी वारंवार होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा निषेधही डॉ. कौशल भट यांनी केला. दहशतवादी हल्ले चढवून पाकिस्तानने छुपे युद्ध पुकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
first give back the occupied land of kashmir ; India beats Pakistan in UN
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी