भारताने सिंधू करार आवळून पाकिस्तानचा घसा कोरडा पाडताच “बुद्धिमत्तांना” लागली भारत – पाकिस्तान शांततेची तहान!!
भारताने सिंधू करार आवळून पाकिस्तानचा घसा कोरडा पाडताच “बुद्धिमत्तांना” लागली भारत – पाकिस्तान शांततेची तहान!!, हे राजकीय वास्तव समोर आले.
भारताने सिंधू करार आवळून पाकिस्तानचा घसा कोरडा पाडताच “बुद्धिमत्तांना” लागली भारत – पाकिस्तान शांततेची तहान!!, हे राजकीय वास्तव समोर आले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी शुक्रवारी गुजरातमध्ये पोहोचले. केवडिया येथील १८२ मीटर उंच सरदार पटेलांच्या पुतळ्याला (एकतेचा पुतळा) त्यांनी पुष्पांजली वाहिली. एकतानगरमध्ये राष्ट्रीय एकता दिनाचे संचलन आयोजित करण्यात आले होते.
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) ८० व्या अधिवेशनात जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये संवाद व्हावा अशी मागणी केली.
२०२२ पासून अतिरेकी निधी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा काश्मिरी फुटीरतावादी नेता यासीन मलिकने दिल्ली हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्याने दावा केला आहे की १९९० ते २००६ पर्यंत सात सरकारांनी त्याला काश्मीर चर्चा आणि शांतता प्रक्रियेत सहभागी करून घेतले.
७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधित केले. २४ मिनिटांच्या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूर, काश्मीर रेल्वे प्रकल्प, विकास, लोकशाही आणि अर्थव्यवस्था यासारख्या विषयांवर भाष्य केले.
जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेने (SIA) मंगळवारी श्रीनगरमधील 8 ठिकाणी छापे टाकले. एप्रिल 1990 मध्ये खोऱ्यात दहशतवाद शिखरावर असताना काश्मिरी पंडित महिला सरला भट्ट यांच्या अपहरण आणि हत्येशी संबंधित हा खटला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथील नियंत्रण रेषेजवळ (LoC) घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने ठार मारले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री उशिरा सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना देगवार सेक्टरच्या मालदीवेलन भागात संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर ही चकमक सुरू झाली.
कारगिल युद्ध सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जम्मू आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारमध्ये गुप्त चर्चा झाली.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हे एक सुनियोजित आर्थिक युद्ध होते. त्याचा उद्देश काश्मीरमधील पर्यटन उद्योग नष्ट करणे होता.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने मोठे पाऊल उचलत काश्मीरमधील ८७ पैकी ४८ पर्यटन स्थळे बंद केली आहेत. असे म्हटले जात आहे की गुप्तचर संस्थांनी काश्मीरमध्ये आणखी दहशतवादी हल्ले होऊ शकतात अशी माहिती दिली होती. हे लक्षात घेता, सरकारने ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे. 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान आज दुपारी श्रीनगर येथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत पोहोचेल. काल दोन विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईत पोहोचले होते. सुमारे 500 पर्यटक आतापर्यंत परतले आहेत
जम्मू-काश्मीरातील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी तंगमार्ग परिसरात दहशतवाद्यांना घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.
पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक
वृत्तसंस्था नवी दिल्ली : TMC पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ईव्हीएमवरील काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Terror attack जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील अधवारी भागात दहशतवाद्यांनी 2 ग्राम संरक्षण रक्षकांची हत्या केली आहे. माहिती मिळताच पोलिस आणि लष्कर मुंजाला […]
वृत्तसंस्था श्रीनगर : Kashmir गुरुवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गच्या नागिन भागात नियंत्रण रेषेजवळ 18 राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 2 […]
वृत्तसंस्था श्रीनगर : Lashkar-e-Taiba जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये रविवारी रात्री दहशतवाद्यांनी एका डॉक्टरसह 7 जणांची हत्या केली. पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाची संघटना असलेल्या रेझिस्टन्स फोर्सने (TRF) सोमवारी सकाळी या […]
वृत्तसंस्था श्रीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. मेंढर येथे निवडणूक प्रचारादरम्यान ते म्हणाले- 90 च्या दशकात फारुख […]
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र लढणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला ( Farooq Abdullah )यांनी राहुल गांधी यांची भेट […]
वृत्तसंस्था कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सोमवारी (८ जुलै) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्यासह (JCO) पाच जवान शहीद झाले. हल्ल्यात जखमी […]
वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमधील कुलगाममधील दोन भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शनिवारी (6 जुलै) सकाळपासून लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असताना काश्मीरच्या आजादीची वकिली केल्याबद्दल अर्बन नक्षल अरुंधती रॉय यांच्यावर UAPA कायद्यांतर्गत खटला चालणार […]
वृत्तसंस्था श्रीनगर : आता जन-गण-मनचे सूर जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक शाळेत रोज सकाळी ऐकू येईल. सकाळच्या प्रार्थना सभेत राष्ट्रगीत गायलेच पाहिजे, अशा सूचना राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानबरोबर आता चीनही सोबतीला आला आहे. दोन्ही देशांनी शनिवारी काश्मीरसह दक्षिण आशियातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही एकतर्फी कारवाईला विरोध केला. […]
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी वादग्रस्त विधान केले आहे. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना बासित म्हणाले की, भारताने शीखांचे पवित्र तीर्थक्षेत्र […]