
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनने एक नोटीस लागू केली आहे. ज्या संबंधितांना योग्य निदान केल्याशिवाय अँटिबायोटिक्स घेण्याविरुद्ध सल्ला दिला जातो. इंडियन मेडिकल असोसिएशन IMN नि मळमळ, उलट्या, अंगदुखी यासारखे पेशंट्समध्ये सीजनल सर्दी आणि खोकल्या दरम्यान अँटिबायोटिक्स घेण्याबाबत सावधगिरीचा सल्ला दिला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल NCDC च्या हवाला देऊन, 3 आठवड्यांपर्यंत सतत खोकल्याबरोबर 3 दिवसांनी निघून जाणारा ताप हा H3N2 influenza विषाणूंचा प्रकारांमध्ये आढळतो. Avoid taking antibiotics immediately for diseases like nausea, vomiting, body aches, colds, coughs!!; Cautionary advice from IMA
वैद्यकीय संस्थेने डिस्क्रिप्शन लिहून देण्यापूर्वीच संबंधित आजार जिवाणूजन्य आहे की नाही याची याचे निदान करण्याची शिफारस केली आहे. IMN ने पुढे या सर्दी आणि खोकल्यासाठी लक्षणात्मक उपचार वैद्यकीय थेरपी किंवा लक्षणावर परिणाम करणारे औषध सुचविले आणि अँटिबायोटिक्स घेणे टाळण्याचा आणि वैद्यकीय संस्थेने अँटिबायोटिक्स लिहून देण्यापूर्वी संसर्गजन्य आजार आहे की नाही याचे निदान करण्याचा सल्ला दिला आहे.
Fever cases on rise – Avoid Antibiotics pic.twitter.com/WYvXX70iho
— Indian Medical Association (@IMAIndiaOrg) March 3, 2023
पण सध्या लोक Azithromycin आणि Amoxiclav या अँटिबायोटिक्स घेणे सुरू करतात. तेही पूर्ण आणि वारंवार काळजी न घेता आणि बरे वाटू लागल्यावर ते घेणे थांबवतात. हे सगळे थांबवण्याची गरज आहे. कारण यामुळे अँटिबायोटिक्सचा प्रतिकार होतो. जेव्हा अँटिबायोटिक्सचा खरा वापर होईल ती टॅबलेट प्रतिकारामुळे काम करणार नाहीत, असे IMN ने असे एका निवेदनात म्हटले आहे.
आजाराची संबंधित लक्षणे नसतानाही अनेक अँटिबायोटिक्स डॉक्टरांनी लिहून दिल्याचे आढळून येते. आहेत. सुमारे 70 % अतिसार विषाणूजन्य असतात. तथापि अशा परिस्थितीत डॉक्टर अशा प्रसंगी अँटिबायोटिक लिहून देतात. सर्वात जास्त गैरवापर केलेले अँटिबायोटिक्स म्हणजे Amoxicillin, norfloxacin, ciprofloxacin, ofloxacin, levofloxacin. या अँटिबायोटिक्स अतिसार आणि यूटीआयसाठी वापरले जातात, असे आयएमएने नमूद केले आहे नमूद केले आहे.
Avoid taking antibiotics immediately for diseases like nausea, vomiting, body aches, colds, coughs!!; Cautionary advice from IMA
महत्वाच्या बातम्या
- UNHRC : काश्मीर, दहशतवाद आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचारांवरून भारताने पाकिस्तानला फटाकरलं!
- सहा महिन्यांपूर्वी मिळाला शांततेचा नोबेल, आता 10 वर्षांचा तुरुंगवास, बेलारुसमध्ये एलेस यांना कोर्टाने ठरवले दोषी
- राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये केले चीनचे कौतुक : म्हणाले- चीन हा शांतताप्रिय देश आहे, तिथले सरकार कॉर्पोरेशनसारखे काम करते
- केंब्रिजमध्ये भारताची निंदा करून राहुल गांधींची अफाट चीन स्तुती!!; हेमंत विश्वशर्मांची सणसणीत चपराकी उत्तरे