प्रतिनिधी
लातूर : महाराष्ट्रातल्या ठाकरे पवार सरकारचे विदर्भ-मराठवाड्याकडे तर दुर्लक्ष आहेच, पण अतिवृष्टीग्रस्त भागात त्यांच्या मंत्र्यांचे ना दौरे होत आहेत, ना अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत दिली जात आहे. उलट त्या शेतकऱ्यांची वीज जोडणी हे सरकार कापत आहे. हा निर्दयीपणे थांबला पाहिजे, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.Thackeray: No visits, no help from Pawar government ministers; On the contrary, even the farmers affected by heavy rains are being cut off !!
विदर्भ आणि मराठवाडा या भागाचा दौरा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही सोबत होते. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App