प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. यात ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिची देशपातळीवर २५ वी रँक आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला. यावेळी कश्मिराने तिच्या या यशामागील रहस्यही आणि प्रवासही सांगितला. तिच्या बरोबरच महाराष्ट्रातून एकूण २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.upsc result : Great success for Maharashtra; Read the list of successful people!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App